महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी.
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी......
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं.
व्यक्तीरेखांचे कपडे ठरवायचे असतील तर भानूताई स्वतः गावोगावी फिरायच्या. ‘लगान’ सिनेमासाठी कच्छ प्रांतातल्या अनेक भागात जाऊन त्यांनी कलर पॅलेट बनवला होता. अभिनेत्रींना ग्लॅमरस बनवण्यासाठी काय वेशभूषा करायची हे त्यांना माहीत होतं तसंच वास्तवदर्शी सिनेमांसाठी काय लागेल याचीही त्यांना जाण होती. असं समतोल साधता येणारं ज्ञान खूप कमी जणांकडे पहायला मिळतं......
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे......
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?.....
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट.
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट......
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे......
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा.
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा......
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील......
सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.
सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल......
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी.
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी......
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं.
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं......
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे......
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं......
भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रवास 'लेनिन विरुद्ध गांधी' असा सुरू झाला. तो पुढे 'लेनिन आणि गांधी'पर्यंत गेला. आज त्यातला पर्याय शोधायची वेळ आहे. म्हणून आज लेनिन आणि महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी होत असताना भारत आणि जगावरचा लेनिनचा प्रभाव समजून घ्यावा लागेल. २२ एप्रिलला लेनिनच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साप्ताहिक साधनामधे लिहिलेल्या लेखात तो मांडलाय.
भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रवास 'लेनिन विरुद्ध गांधी' असा सुरू झाला. तो पुढे 'लेनिन आणि गांधी'पर्यंत गेला. आज त्यातला पर्याय शोधायची वेळ आहे. म्हणून आज लेनिन आणि महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी होत असताना भारत आणि जगावरचा लेनिनचा प्रभाव समजून घ्यावा लागेल. २२ एप्रिलला लेनिनच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साप्ताहिक साधनामधे लिहिलेल्या लेखात तो मांडलाय......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं.
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं......
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत......
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ.
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ......
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास.
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास......
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!.....
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय.
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय......
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय.
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय......
सध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात.
सध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात......
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही......
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी.
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी......
ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय.
ख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय......
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता.
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता......
निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. येत्या ८ फेब्रुवारीला होणार मतदानात दिल्लीकर आपल्या नेत्याचं भविष्य ठरवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीपुढे आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे भाजपही २१ वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार आहे.
निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. येत्या ८ फेब्रुवारीला होणार मतदानात दिल्लीकर आपल्या नेत्याचं भविष्य ठरवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीपुढे आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे भाजपही २१ वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार आहे......
झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ......
भारतात धर्म ही गोष्ट संवेदनशील झालीय. त्यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांना फाटा देण्यासाठी सरकार धर्माला मधे आणते. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्ट्रेशन रजिस्टरमधून सरकार भारताला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलतंय. आज गांधीजी असते तर त्यांनीही या विधेयकाला विरोध केला असता, अशी भूमिका मांडणाऱ्या पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूक पोस्टचा हा अनुवादित भाग.
भारतात धर्म ही गोष्ट संवेदनशील झालीय. त्यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यांना फाटा देण्यासाठी सरकार धर्माला मधे आणते. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्ट्रेशन रजिस्टरमधून सरकार भारताला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलतंय. आज गांधीजी असते तर त्यांनीही या विधेयकाला विरोध केला असता, अशी भूमिका मांडणाऱ्या पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूक पोस्टचा हा अनुवादित भाग......
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल......
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते. .....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय......
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......
आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही.
आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही......
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते......
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?.....
भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे.
भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे......
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात......
मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.
मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश. .....
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. गांधीजींच्या नेतृत्वातल्या स्वातंत्र्ययुद्धाने नवा भारत घडवला. पण आज गांधीजींची आयडिया ऑफ इंडिया नाकारून देशाचे नवे फादर घोषित करायची स्पर्धा सुरू झालीय. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटचा अर्थ काय?
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. गांधीजींच्या नेतृत्वातल्या स्वातंत्र्ययुद्धाने नवा भारत घडवला. पण आज गांधीजींची आयडिया ऑफ इंडिया नाकारून देशाचे नवे फादर घोषित करायची स्पर्धा सुरू झालीय. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटचा अर्थ काय?.....
भगतसिंगांना.वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशी देण्यात आली. त्यांच्या फाशीला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असं सांगणारा एक प्रवाह आहे. आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांची ११२वी जयंती. यानिमित्तानं भगतसिंगांच्या फाशीविषयी भगतसिंगांचे भाचे, अभ्यासक आणि जेएनयूमधील निवृत्त प्राध्यापक चमनलाल यांची मतं आपल्या सगळ्यांनी समजून घेण्यासारखी आहेत.
भगतसिंगांना.वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशी देण्यात आली. त्यांच्या फाशीला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असं सांगणारा एक प्रवाह आहे. आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांची ११२वी जयंती. यानिमित्तानं भगतसिंगांच्या फाशीविषयी भगतसिंगांचे भाचे, अभ्यासक आणि जेएनयूमधील निवृत्त प्राध्यापक चमनलाल यांची मतं आपल्या सगळ्यांनी समजून घेण्यासारखी आहेत......
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय.
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय......
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
आज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली.
आज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली......
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या.
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या......
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद......
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख......
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?.....
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय......
महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले.
महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले......
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख.
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख......
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल.
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल......
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न.
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न......
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता.
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता......
दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद.
दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद......
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे.
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे......
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं.
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं......
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?.....
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय.
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय......
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे.
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे......
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?.....
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो......
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे......
गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख.
गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख. .....
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट......
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?.....
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय......
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?.....
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश.
कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश......
काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे.
काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे......
आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.
आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय. .....
फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?
फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?.....
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं?
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं?.....
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत......
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे. .....
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांचा आज ८१ वा जन्मदिन. त्यांनी जोपासलेली श्रमसंस्कृती आणि निष्ठेच्या बळावर जैन इरिगेशनचा वटवृक्ष उभा राहिलाय. त्याचबरोबर जळगावचं गांधीतीर्थ हेदेखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश.
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांचा आज ८१ वा जन्मदिन. त्यांनी जोपासलेली श्रमसंस्कृती आणि निष्ठेच्या बळावर जैन इरिगेशनचा वटवृक्ष उभा राहिलाय. त्याचबरोबर जळगावचं गांधीतीर्थ हेदेखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश. .....
जयपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख `काँग्रेस की विधवा` असा केला. त्याची मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडियातल्या तरुणांनी त्यावर टीकेची झोठ उठवली. त्याच संदर्भात एका पत्रकार मुलीने मोदींना लिहिलेलं हे पत्र.
जयपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख `काँग्रेस की विधवा` असा केला. त्याची मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडियातल्या तरुणांनी त्यावर टीकेची झोठ उठवली. त्याच संदर्भात एका पत्रकार मुलीने मोदींना लिहिलेलं हे पत्र......
स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.
स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख......
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास......
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष.
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष. .....
बुधवार, ३१ ऑक्टोबर १९८४. तो दिवस सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरात नेहमीसारखा सुरू झाला होता. पण तो नेहमीसारखा नव्हता. सकाळी ९ वाजल्यानंतर त्या दिवसाचा नूर पूर्णपणे बदलला. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळ पासून पुढच्या २४ तासात नक्की काय घडलं? `द क्विंट`, `बीबीसी` आणि `फ्री प्रेस जर्नल` यांमधे आलेल्या लेखांच्या आधारे मांडलेला हा त्या दिवशीचा घटनाक्रम.
बुधवार, ३१ ऑक्टोबर १९८४. तो दिवस सफदरजंग रोडवरच्या पंतप्रधानांच्या घरात नेहमीसारखा सुरू झाला होता. पण तो नेहमीसारखा नव्हता. सकाळी ९ वाजल्यानंतर त्या दिवसाचा नूर पूर्णपणे बदलला. ३१ ऑक्टोबर १९८४ ला सकाळ पासून पुढच्या २४ तासात नक्की काय घडलं? `द क्विंट`, `बीबीसी` आणि `फ्री प्रेस जर्नल` यांमधे आलेल्या लेखांच्या आधारे मांडलेला हा त्या दिवशीचा घटनाक्रम......