वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख......