१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......
आज गोवा मुक्तीसंग्राम दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यामागे अनेक क्रांतीकारकांचा त्याग आणि पराक्रम होता. त्यामधे गोव्याचे चे गव्हेरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर सिनारी आघाडीवर होते. गोव्यातल्या पोर्तुगीजविरोधी क्रांतीचं त्यांनी नेतृत्व केलं. गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्ययोद्धे प्रभाकर सिनारी यांचं हे व्यक्तिचित्र.
आज गोवा मुक्तीसंग्राम दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यामागे अनेक क्रांतीकारकांचा त्याग आणि पराक्रम होता. त्यामधे गोव्याचे चे गव्हेरा म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर सिनारी आघाडीवर होते. गोव्यातल्या पोर्तुगीजविरोधी क्रांतीचं त्यांनी नेतृत्व केलं. गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्ययोद्धे प्रभाकर सिनारी यांचं हे व्यक्तिचित्र......