हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
अमेरिकेचे मावळलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या सत्ता काळात उजव्या अतिरेकी संघटनांना फ्री हँड मिळाला होता. संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक असल्याचं म्हटलं जातंय. जगासोबत ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केलाय. पण पुढच्या निवडणुकीत खरोखर मोदींना सत्ता सोडायची वेळ आली तर हा पराभव मोदी भक्त सहजासहजी स्वीकारतील?
अमेरिकेचे मावळलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या सत्ता काळात उजव्या अतिरेकी संघटनांना फ्री हँड मिळाला होता. संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक असल्याचं म्हटलं जातंय. जगासोबत ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केलाय. पण पुढच्या निवडणुकीत खरोखर मोदींना सत्ता सोडायची वेळ आली तर हा पराभव मोदी भक्त सहजासहजी स्वीकारतील?.....
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे.
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत.
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय......
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं......
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो.
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो......
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
चीनचा वाढता विस्तारवाद आणि अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांची चीनला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका यामुळे सध्याच्या परिस्थितीत आशियातला दक्षिण चीन समुद्र नवी युद्धभूमी बनलाय. या समुद्राचा किनारा लाभलेल्या देशांना चीनची दादागिरी सहन करावी लागतेय. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतानेही तिथं युद्धनौका पाठवून चिनची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय......
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात......
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही.
दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही......
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं......
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसला तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसला तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं......
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं......
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......
कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या साऱ्या यंत्रणांना, माणसांना उघडं पाडलंय. नाचता येईना अंगण वाडकं म्हणतात तसं राजकारणी कोरोनाचं बिल दुसऱ्याच्या नावावर फाडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना वायरसला चिनी वायरस म्हणत जबाबदारी झटकत आहेत. निदान साथीच्या रोगांकडे पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहायला नको. नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं.
कोरोनाच्या संकटानं जगभरातल्या साऱ्या यंत्रणांना, माणसांना उघडं पाडलंय. नाचता येईना अंगण वाडकं म्हणतात तसं राजकारणी कोरोनाचं बिल दुसऱ्याच्या नावावर फाडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना वायरसला चिनी वायरस म्हणत जबाबदारी झटकत आहेत. निदान साथीच्या रोगांकडे पूर्वग्रहांच्या नजरेतून पाहायला नको. नवीन काही समजून घ्यायचं तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे आधी मान्य करावं लागतं......
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत.
आज ११ एप्रिल, यशवंत सुमंत यांचा पाचवा स्मृतिदिन आहे. प्रा. सुमंतांचं व्यक्तिमत्त्व बहुतांशी प्रा.राम बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे होते. सुमंतसर मॉडर्नमधे असल्यापासूनच मला तसे जाणवत होते. बापट सरांप्रमाणेच सुमंतसरांना संगीत, समांतर नाट्यचळवळ आणि साहित्याच्या इतर प्रकारांतही रुची होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांना या रुचींसाठी फुरसतीचे क्षणच मिळू शकले नाहीत......
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही.
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही......
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय.
दिल्लीतल्या धर्म प्रचाराच्या मेळ्यानं तबलिगी जमात ही संघटना, संस्था चर्चेत आलीय. ९० वर्षांच्या संस्थेचं दीडेकशे देशांत नेटवर्क आहे. भारतातले पाचेक कोटी मुसलमान या संघटनेचे अनुयायी आहेत. पाचवार साडीतल्या भारतीय मुस्लिम बाईला जमातनं बुरख्यात नेलं. स्वतःला गैरराजकीय म्हणणाऱ्या तबलिगी जमातचं पॉलिटिक्स पत्रकार समर खडस यांनी उदाहरणासह उलगडून दाखवलंय......
न्यायसंस्थेचं स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं मूलभुत वैशिष्ट्य मानलं जातं. पण राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या शिफारसीवरून माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यानं न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झालाय. याआधीही अनेक न्यायमूर्ती राज्यसभा, लोकसभेवर गेलेत. पण त्यांच्या निवडीत आणि गोगोईंच्या नियुक्तीत मोठा फरक आहे. आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी तो मोठ्या काळजीचा विषय आहे.
न्यायसंस्थेचं स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं मूलभुत वैशिष्ट्य मानलं जातं. पण राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या शिफारसीवरून माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यानं न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झालाय. याआधीही अनेक न्यायमूर्ती राज्यसभा, लोकसभेवर गेलेत. पण त्यांच्या निवडीत आणि गोगोईंच्या नियुक्तीत मोठा फरक आहे. आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी तो मोठ्या काळजीचा विषय आहे......
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?.....
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे......
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच......
भारताचे जावयी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात आणखी एका भारतीयाला संधी मिळालीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदावर वर्णी लागलीय. सुनाक यांच्यासोबतच इंग्लंडच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल आणि आलोक शर्मा अशा भारतीय वंशाच्या चेहऱ्यांनाही संधी मिळालीय.
भारताचे जावयी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात आणखी एका भारतीयाला संधी मिळालीय. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदावर वर्णी लागलीय. सुनाक यांच्यासोबतच इंग्लंडच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल आणि आलोक शर्मा अशा भारतीय वंशाच्या चेहऱ्यांनाही संधी मिळालीय......
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय......
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत.
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत......
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.
एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल......
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल......
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात.
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात......
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख.
देशातल्या छोट्या छोट्या जातींना राजकीय आत्मभान मिळवून देणारे नेते कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. कांशीराम यांनी देशाला राजकारणाचा नवा फॉर्म्युला दिला. युत्या, आघाड्यांच्या राजकारणाचा खेळ शिकवला. धर्माच्या राजकारणाला रोखण्याचे डावपेच खेळले. आताच्या विरोधी पक्षांनाही स्वतःचा सूर शोधण्यासाठी कांशीराम यांच्या मार्गावर जावं लागेल, असं सांगणारा हा लेख......
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?.....
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत.
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत. .....
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय.
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय......
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत.
बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत......
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला......
२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं.
२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं......
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग.
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग......
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख.
केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख......
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश......
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट......
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही.
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही......
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय.
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय......
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत.
दोन वर्षांपूर्वी प्रमोद सावंतांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री बनाल, असं प्रमोद सावंतांना वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं, तर त्यांनीही विश्वास ठेवला नसता. पण आता अचानक विधानसभेचे अध्यक्ष असणारे प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांचे वारसदार म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत......
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल.
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल......
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की.
शेवटच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राहत्या घरीच उपचार घेत गोव्याचा कारभार हाकला. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. पण जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राज्याच्या विकासाचा ध्यास जपला. आणि संघर्ष करत असतानाच १७ मार्च २०१९ ला शेवटचा श्वास घेतला. त्यांचे विरोधकही त्यांच्या कर्तृत्वाला, धाडसाला, बुद्धीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की......
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कळीचा ठरणार आहे. मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात वाढ केलीय. गेल्यावेळी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ओबीसी असल्याचं सांगून सत्ताधारी युपीएवर कुरघोडी केली होती. आता काँग्रेसनेही मोदींची हीच खेळी खेळण्यास सुरवात केलीय. या सगळ्या राजकारणात मोदींचं ओबीसी असणंच वादग्रस्त होऊन बसलंय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कळीचा ठरणार आहे. मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणात वाढ केलीय. गेल्यावेळी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी स्वतःच ओबीसी असल्याचं सांगून सत्ताधारी युपीएवर कुरघोडी केली होती. आता काँग्रेसनेही मोदींची हीच खेळी खेळण्यास सुरवात केलीय. या सगळ्या राजकारणात मोदींचं ओबीसी असणंच वादग्रस्त होऊन बसलंय......
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष.
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष......
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.....
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?.....
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात.
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात......
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे.
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे. .....
सातत्याने काळ बदलतोय. त्या अनुषंगाने शिवकाळातली कुठली स्थिती-परिस्थिती आज आहे? त्याकाळातले प्रश्न आज नाही, तसा समाज नाही. ना तशी आदिलशाही आहे, ना निजाम न मोगलशाही. सारंच इतिहास जमा झालेलं असताना आजही शिवचरित्राची, त्याच्या अभ्यासाची गरज का असावी? त्याचा आजच्या ‘टेक्नोसॅवी’ पिढीला काय फायदा? हा प्रश्न वरकरणी योग्य वाटेलही. पण ते खरं नाही.
सातत्याने काळ बदलतोय. त्या अनुषंगाने शिवकाळातली कुठली स्थिती-परिस्थिती आज आहे? त्याकाळातले प्रश्न आज नाही, तसा समाज नाही. ना तशी आदिलशाही आहे, ना निजाम न मोगलशाही. सारंच इतिहास जमा झालेलं असताना आजही शिवचरित्राची, त्याच्या अभ्यासाची गरज का असावी? त्याचा आजच्या ‘टेक्नोसॅवी’ पिढीला काय फायदा? हा प्रश्न वरकरणी योग्य वाटेलही. पण ते खरं नाही......
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय.
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय......
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण......
जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या उजव्या राजकारणाला अनुकूल होत्या. राजकारणाचं काँग्रेसीकरणं आणि काँग्रेस विरोध हा त्यातला एक महत्वाचा भागही होता. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकारणाला विशिष्ट परिघातून पाहता येत नाही. पण त्यांनी बीजेपीसोबत जाणं ही ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं जातं. त्याबाबतचं विश्लेषण अनेकजण करताहेत. याचं सगळ्या कारणांचा शोध घेणारा रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनामधला हा लेख.
जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या उजव्या राजकारणाला अनुकूल होत्या. राजकारणाचं काँग्रेसीकरणं आणि काँग्रेस विरोध हा त्यातला एक महत्वाचा भागही होता. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकारणाला विशिष्ट परिघातून पाहता येत नाही. पण त्यांनी बीजेपीसोबत जाणं ही ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं जातं. त्याबाबतचं विश्लेषण अनेकजण करताहेत. याचं सगळ्या कारणांचा शोध घेणारा रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनामधला हा लेख......
पुण्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सगळ्या जागा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आठवडाभरापूर्वीच भाजप शिवसेना युती पक्की झाल्याच्या हेडलाईन झळकत होत्या. यामुळे लोकसभेत युती होणार की नाही, याविषयी गोंधळ उडालाय. म्हणून युतीच्या बाजूने आणि विरोधात कोणकोणते घटक प्रभावी ठरू शकतात, याची आडपडदा न ठेवता केलेली साधीसरळ चर्चा.
पुण्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सगळ्या जागा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आठवडाभरापूर्वीच भाजप शिवसेना युती पक्की झाल्याच्या हेडलाईन झळकत होत्या. यामुळे लोकसभेत युती होणार की नाही, याविषयी गोंधळ उडालाय. म्हणून युतीच्या बाजूने आणि विरोधात कोणकोणते घटक प्रभावी ठरू शकतात, याची आडपडदा न ठेवता केलेली साधीसरळ चर्चा. .....
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे......
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख.
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख......
फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?
फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?.....
गेल्याच महिन्यात रजनीकांतचा पेट्टा सिनेमा आला. कालामधून त्याने मांडलेलं पॉलिटिकल स्टेटमेंट त्याने त्यात अधिक ठळक केलंय. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून वर्ष झालंय. पण तो त्याच्या कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम देत नाहीय. तो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी सावकाश जमीन तयार कतोय. त्यासाठी त्याचं माध्यम आहे, सिनेमा.
गेल्याच महिन्यात रजनीकांतचा पेट्टा सिनेमा आला. कालामधून त्याने मांडलेलं पॉलिटिकल स्टेटमेंट त्याने त्यात अधिक ठळक केलंय. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून वर्ष झालंय. पण तो त्याच्या कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम देत नाहीय. तो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी सावकाश जमीन तयार कतोय. त्यासाठी त्याचं माध्यम आहे, सिनेमा......
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......
हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज हंगामी बजेट मांडलं. तरीही ते अनेक अर्थांनी निवडणूक बजेटच आहे. आपल्या परंपरागत मतदारांना खूष करत सरकारने थेट निवडणूक प्रचाराला सुरवात केलीय. सरकारच्या या मनसुब्यांचा अर्थ सांगणारा हा लेख.
हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज हंगामी बजेट मांडलं. तरीही ते अनेक अर्थांनी निवडणूक बजेटच आहे. आपल्या परंपरागत मतदारांना खूष करत सरकारने थेट निवडणूक प्रचाराला सुरवात केलीय. सरकारच्या या मनसुब्यांचा अर्थ सांगणारा हा लेख......
कोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड करण्याचे आदेश दिल्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेत आहे. मराठा मोर्चांपासून आतापर्यंत सातत्याने याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. पण त्याच त्या चर्चेच्या गुंत्यात न अडकता मराठा तरुणांनी नेमकं काय करायला हवं, याविषयी अगदी स्पष्टपणे बोलणारा हा लेख.
कोर्टाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उघड करण्याचे आदेश दिल्यामुळे मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेत आहे. मराठा मोर्चांपासून आतापर्यंत सातत्याने याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. पण त्याच त्या चर्चेच्या गुंत्यात न अडकता मराठा तरुणांनी नेमकं काय करायला हवं, याविषयी अगदी स्पष्टपणे बोलणारा हा लेख......
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात......
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.
मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं......
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं?
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा दिवस. पण सगळीकडे फेकन्यूजचाच बोलबाला असतो. फेकन्यूज ही गोष्ट आता आता जन्माला आलीय. पण ती खूप आधीपासून वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होती. या सगळ्यात महापुरुषांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं. गांधी, नेहरुंच्या नावाने बोटं मोडली जातात. पण खरंच सुभाषबाबुंच गांधी, नेहरुंशी वैर होतं?.....
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?.....
मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा करणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत धडका मारणाऱ्या शालिनीताई या महाराष्ट्राच्या राजकारणातलं संघर्षपूर्ण वादळ आहे. निव्वळ वसंतदादांची दुसरी बायको या ओळखीपल्याड त्यांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारण गाजवलं. परखड, सडेतोड, स्पष्टवक्त्या स्वभावाची किंमतही त्यांनी चुकवलीय. पण त्या आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत.
मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा करणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत धडका मारणाऱ्या शालिनीताई या महाराष्ट्राच्या राजकारणातलं संघर्षपूर्ण वादळ आहे. निव्वळ वसंतदादांची दुसरी बायको या ओळखीपल्याड त्यांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारण गाजवलं. परखड, सडेतोड, स्पष्टवक्त्या स्वभावाची किंमतही त्यांनी चुकवलीय. पण त्या आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत. .....
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. .....
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय......
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं......
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा..
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा.. .....
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.
दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय......
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?
`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?.....
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. .....
गिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.
गिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात. .....