logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. 


Card image cap
फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
अक्षय शारदा शरद
३० ऑगस्ट २०२०

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय. .....


Card image cap
१०० वर्षापूर्वीही केला स्पॅनिश फ्लूचा सामना
टीम कोलाज
०७ जुलै २०२०
वाचन वेळ : devil"> मिनिटं

पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं.


Card image cap
१०० वर्षापूर्वीही केला स्पॅनिश फ्लूचा सामना
टीम कोलाज
०७ जुलै २०२०

पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं. .....


Card image cap
वारी : सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
डॉ. अजय देशपांडे
०१ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर  वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.


Card image cap
वारी : सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
डॉ. अजय देशपांडे
०१ जुलै २०२०

कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर  वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख......


Card image cap
आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.


Card image cap
आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ जुलै २०२०

भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......


Card image cap
चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?
पीयूष बबेले
२३ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.


Card image cap
चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?
पीयूष बबेले
२३ जून २०२०

भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......


Card image cap
बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
सचिन परब
०७ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.


Card image cap
बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
सचिन परब
०७ जून २०२०

कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......


Card image cap
कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?
अभिजीत जाधव
१२ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.


Card image cap
कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?
अभिजीत जाधव
१२ मे २०२०

जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय......


Card image cap
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
जे सुशील
०७ मे २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय.


Card image cap
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
जे सुशील
०७ मे २०२०

पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय......


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात.


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात......


Card image cap
रघुराम राजन सांगतात, कोरोना जगाला एकत्र आणू शकतो
सायली देशमुख
२८ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनाशी लढण्यासाठी रिझर्व बॅंकनंही सरकारशी हातमिळवणी केली पाहिजे. कोरोनामुळे सगळे देश देशोधडीला लागलेले असताना त्यावर फक्त भारताने उपाययोजना करून भागणार नाही. सगळे देश एकत्र आले तरच कोरोनाला थांबवू शकतील, असा कानमंत्री जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी दिलाय.


Card image cap
रघुराम राजन सांगतात, कोरोना जगाला एकत्र आणू शकतो
सायली देशमुख
२८ मार्च २०२०

कोरोनाशी लढण्यासाठी रिझर्व बॅंकनंही सरकारशी हातमिळवणी केली पाहिजे. कोरोनामुळे सगळे देश देशोधडीला लागलेले असताना त्यावर फक्त भारताने उपाययोजना करून भागणार नाही. सगळे देश एकत्र आले तरच कोरोनाला थांबवू शकतील, असा कानमंत्री जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी दिलाय. .....


Card image cap
निर्भया : मरणोत्तर न्याय की हिंसेचं समर्थन?
मेधा पाटकर
२१ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यात आली. तेव्हापासून निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होतायत. फाशीचं रंगतदार वर्णनही चाललंय. पण फाशीच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या लेखाचा हा अनुवाद.


Card image cap
निर्भया : मरणोत्तर न्याय की हिंसेचं समर्थन?
मेधा पाटकर
२१ मार्च २०२०

निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यात आली. तेव्हापासून निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होतायत. फाशीचं रंगतदार वर्णनही चाललंय. पण फाशीच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या लेखाचा हा अनुवाद......


Card image cap
१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?
अभिजीत जाधव
१६ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय.


Card image cap
१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?
अभिजीत जाधव
१६ मार्च २०२०

चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय......


Card image cap
फाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण
रेणुका कल्पना
०५ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

निर्भया प्रकरणात आज दिल्ली कोर्टानं चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट काढलंय. यानुसार २० मार्चला सकाळी साडेपाचला आरोपींना फासावर चढवण्यात येईल. पण आधीच्या तीन वेळाही भल्या सकाळीच फासावर चढवण्याचं वॉरंट निघालं होतं. आरोपीला सुर्योदयापूर्वीच फाशी द्यावी असा जेलचा नियम असतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या नियमामागचं कारण खूप रोचक आहे.


Card image cap
फाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण
रेणुका कल्पना
०५ मार्च २०२०

निर्भया प्रकरणात आज दिल्ली कोर्टानं चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट काढलंय. यानुसार २० मार्चला सकाळी साडेपाचला आरोपींना फासावर चढवण्यात येईल. पण आधीच्या तीन वेळाही भल्या सकाळीच फासावर चढवण्याचं वॉरंट निघालं होतं. आरोपीला सुर्योदयापूर्वीच फाशी द्यावी असा जेलचा नियम असतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या नियमामागचं कारण खूप रोचक आहे......


Card image cap
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
सचिन परब
२१ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?


Card image cap
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
सचिन परब
२१ जानेवारी २०२०

एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....


Card image cap
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
धनश्री ओतारी
१६ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.


Card image cap
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
धनश्री ओतारी
१६ जानेवारी २०२०

दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल......


Card image cap
पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
सचिन परब
१४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.


Card image cap
पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी
सचिन परब
१४ जानेवारी २०२०

आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......


Card image cap
निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?
रेणुका कल्पना
०८ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

सुप्रीम कोर्टानं निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट काढलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा देण्यापूर्वी आरोपींची विशेष काळजी घेतली जाते. फाशीसाठी वापरली जाणारी दोरीसुद्धा वेगळी असते. तिहार जेल प्रशासनाने सध्या अशा १२ दोऱ्या मागवल्यात.


Card image cap
निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?
रेणुका कल्पना
०८ जानेवारी २०२०

सुप्रीम कोर्टानं निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट काढलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा देण्यापूर्वी आरोपींची विशेष काळजी घेतली जाते. फाशीसाठी वापरली जाणारी दोरीसुद्धा वेगळी असते. तिहार जेल प्रशासनाने सध्या अशा १२ दोऱ्या मागवल्यात......


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय.


Card image cap
मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?
रेणुका कल्पना  
०३ नोव्हेंबर २०१९

येत्या ३० वर्षांत मुंबईनगरी अरबी समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे, असं एका संशोधनातून समोर आलंय. आतापर्यंत मुंबईचा काहीभाग पाण्याखाली जाऊ शकतो, असे इशारे वेगवेगळ्या संशोधनातून देण्यात आलेत. यावेळी निम्मी मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा दिल्याने एकच खबळब उडालीय. त्यामुळे आता या संकटातून कसं बाहेर पडणार याची चर्चा सुरू झालीय......


Card image cap
क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस
अभिजीत जाधव
२७ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

क्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर  हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट... 


Card image cap
क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस
अभिजीत जाधव
२७ ऑक्टोबर २०१९

क्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर  हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट... .....


Card image cap
वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
डॉ. नरेंद्र दाभोळकर 
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख.


Card image cap
वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
डॉ. नरेंद्र दाभोळकर 
१२ जुलै २०१९

वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख......


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९
वाचन वेळ : ११ मिनिटं

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय......


Card image cap
ऑन द स्पॉट बालाकोटः इथे सत्याचे मु़डदे दिसत आहेत
हमीद मीर
०७ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

हमीद मीर हे पाकिस्तानातले एक महत्त्वाचे पत्रकार. जियो टीवी या पाकिस्तानातल्या आघाडीच्या चॅनलमसाठी ते काम करतात. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला, त्या बालाकोटमधल्या जब्बा गावाला त्यांनी भेट दिली. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेलं हे चिंतन महत्त्वाचं आहे. द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा हा रिपोर्ट म्हणूनच मराठीत अनुवादित केलाय.


Card image cap
ऑन द स्पॉट बालाकोटः इथे सत्याचे मु़डदे दिसत आहेत
हमीद मीर
०७ मार्च २०१९

हमीद मीर हे पाकिस्तानातले एक महत्त्वाचे पत्रकार. जियो टीवी या पाकिस्तानातल्या आघाडीच्या चॅनलमसाठी ते काम करतात. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला, त्या बालाकोटमधल्या जब्बा गावाला त्यांनी भेट दिली. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेलं हे चिंतन महत्त्वाचं आहे. द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा हा रिपोर्ट म्हणूनच मराठीत अनुवादित केलाय. .....


Card image cap
आता इंडिया गेटला दोन अमर जवान ज्योती अखंड तेवणार
अमोल शिंदे 
२७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

एअर स्ट्राईकच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांना आदरांजली म्हणून युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. स्वतंत्र भारताने १९४७ पासून आजवर लढलेल्या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांचं हे स्मारक आहे. त्याची कल्पना मांडल्यानंतर तब्बल साठ वर्षांनी ते वास्तवात येतंय.


Card image cap
आता इंडिया गेटला दोन अमर जवान ज्योती अखंड तेवणार
अमोल शिंदे 
२७ फेब्रुवारी २०१९

एअर स्ट्राईकच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांना आदरांजली म्हणून युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. स्वतंत्र भारताने १९४७ पासून आजवर लढलेल्या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांचं हे स्मारक आहे. त्याची कल्पना मांडल्यानंतर तब्बल साठ वर्षांनी ते वास्तवात येतंय......