logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?
केतन वैद्य
१८ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.


Card image cap
‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?
केतन वैद्य
१८ जानेवारी २०२१

आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय......


Card image cap
विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता
भूषण निकम
१५ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.


Card image cap
विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता
भूषण निकम
१५ जानेवारी २०२१

राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......


Card image cap
सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक
हरीष पाटणे
१२ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.


Card image cap
सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक
हरीष पाटणे
१२ डिसेंबर २०२०

युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......


Card image cap
खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?
रेणुका कल्पना
२८ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.


Card image cap
खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?
रेणुका कल्पना
२८ नोव्हेंबर २०२०

जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......


Card image cap
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी
टीम कोलाज
२५ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.


Card image cap
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी
टीम कोलाज
२५ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......


Card image cap
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
संजय करकरे
२१ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.


Card image cap
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
संजय करकरे
२१ ऑक्टोबर २०२०

एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......


Card image cap
सुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास!
तुळशीदास भोईटे
०६ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो.


Card image cap
सुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास!
तुळशीदास भोईटे
०६ ऑक्टोबर २०२०

भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो......


Card image cap
मराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल?
ऍड. कृष्णा पाटील
२३ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत.


Card image cap
मराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल?
ऍड. कृष्णा पाटील
२३ सप्टेंबर २०२०

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत......


Card image cap
पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने
मेधा कुळकर्णी
१७ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्‍या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.


Card image cap
पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने
मेधा कुळकर्णी
१७ सप्टेंबर २०२०

लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्‍या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......


Card image cap
प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
सचिन परब
१७ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.


Card image cap
प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत
सचिन परब
१७ सप्टेंबर २०२०

आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे......


Card image cap
या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय
प्रमोद चुंचूवार
३१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.


Card image cap
या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय
प्रमोद चुंचूवार
३१ ऑगस्ट २०२०

आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......


Card image cap
क्रांतिसिंह नाना पाटीलः गळ्यात तुळशीची माळ घालणारा कम्युनिस्ट
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.


Card image cap
क्रांतिसिंह नाना पाटीलः गळ्यात तुळशीची माळ घालणारा कम्युनिस्ट
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२०

आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......


Card image cap
टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?
सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.


Card image cap
टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?
सदानंद मोरे
०१ ऑगस्ट २०२०

आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.


Card image cap
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
शीतल साठे
०१ ऑगस्ट २०२०

आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......


Card image cap
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं
वसुंधरा पेंडसे-नाईक
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन.


Card image cap
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं
वसुंधरा पेंडसे-नाईक
०१ ऑगस्ट २०२०

आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन......


Card image cap
लोकांना कोरोनासोबत जगायचंय, पण परिस्थिती नियंत्रणात कधी आणणार?
विजय चोरमारे
२९ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.


Card image cap
लोकांना कोरोनासोबत जगायचंय, पण परिस्थिती नियंत्रणात कधी आणणार?
विजय चोरमारे
२९ जुलै २०२०

जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......


Card image cap
कमल शेडगे : अक्षरांना खेळवणारा सम्राट
ज्ञानेश महाराव
०६ जुलै २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.


Card image cap
कमल शेडगे : अक्षरांना खेळवणारा सम्राट
ज्ञानेश महाराव
०६ जुलै २०२०

बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......


Card image cap
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
डॉ. सदानंद मोरे
२६ जून २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.


Card image cap
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
डॉ. सदानंद मोरे
२६ जून २०२०

राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं......


Card image cap
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
राजर्षी शाहू महाराज
२६ जून २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.


Card image cap
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
राजर्षी शाहू महाराज
२६ जून २०२०

आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......


Card image cap
महाराष्ट्राची स्पर्धा राज्यांशी नाही तर इतर देशांशी
प्रशांत गिरबने
२१ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो.


Card image cap
महाराष्ट्राची स्पर्धा राज्यांशी नाही तर इतर देशांशी
प्रशांत गिरबने
२१ जून २०२०

मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो......


Card image cap
मुख्यमंत्री ठाकरेंना तोंडाला मास्क लावलेल्या तरुणाचं अनावृत्त पत्र
सिद्धेश सावंत
२६ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.


Card image cap
मुख्यमंत्री ठाकरेंना तोंडाला मास्क लावलेल्या तरुणाचं अनावृत्त पत्र
सिद्धेश सावंत
२६ मे २०२०

लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......


Card image cap
लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?
सदानंद घायाळ
२१ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.


Card image cap
लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?
सदानंद घायाळ
२१ मे २०२०

महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो......


Card image cap
अनेकांतवाद हाच महाराष्ट्र विचाराचा पाया
संजय नहार
१७ मे २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे.


Card image cap
अनेकांतवाद हाच महाराष्ट्र विचाराचा पाया
संजय नहार
१७ मे २०२०

संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे......


Card image cap
‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच
कुमार सप्तर्षी
०७ मे २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.


Card image cap
‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच
कुमार सप्तर्षी
०७ मे २०२०

महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......


Card image cap
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
अमोल भांडवलकर
०६ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.


Card image cap
भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
अमोल भांडवलकर
०६ मे २०२०

भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......


Card image cap
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
कुमार केतकर
०५ मे २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर.


Card image cap
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
कुमार केतकर
०५ मे २०२०

महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर......


Card image cap
‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
डॉ. सदानंद मोरे
०४ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.


Card image cap
‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
डॉ. सदानंद मोरे
०४ मे २०२०

दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख......


Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३० मिनिटं

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. 


Card image cap
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. .....


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : १२ मिनिटं

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.


Card image cap
शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं......


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.


Card image cap
यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.


Card image cap
भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईलः यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
०३ मे २०२०

राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं.


Card image cap
यशवंतराव सांगतात, महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीय
यशवंतराव चव्हाण 
०३ मे २०२०

१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं......


Card image cap
दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'
डॉ. विनय सहस्रबुद्धे
०२ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे.


Card image cap
दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'
डॉ. विनय सहस्रबुद्धे
०२ मे २०२०

सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे......


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार
शरद पवार
०१ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार.


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार
शरद पवार
०१ मे २०२०

आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार......


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
सचिन परब
०१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.


Card image cap
आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे
सचिन परब
०१ मे २०२०

महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय......


Card image cap
पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत
सदानंद घायाळ
२२ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.


Card image cap
पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत
सदानंद घायाळ
२२ एप्रिल २०२०

लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत......


Card image cap
राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री
डॉ. गणेश मोहिते
२१ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.


Card image cap
राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री
डॉ. गणेश मोहिते
२१ एप्रिल २०२०

राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......


Card image cap
पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती
रवीश कुमार
२० एप्रिल २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.


Card image cap
पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती
रवीश कुमार
२० एप्रिल २०२०

पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......


Card image cap
महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
हरी नरके
११ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.


Card image cap
महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
हरी नरके
११ एप्रिल २०२०

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......


Card image cap
महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा
बच्चू कडू
०३ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.


Card image cap
महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा
बच्चू कडू
०३ एप्रिल २०२०

कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख......


Card image cap
महाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का?
विशाल अभंग
२५ मार्च २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.


Card image cap
महाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का?
विशाल अभंग
२५ मार्च २०२०

सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......


Card image cap
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचं काय होणार?
सदानंद घायाळ
१७ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय.


Card image cap
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारचं काय होणार?
सदानंद घायाळ
१७ मार्च २०२०

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय......


Card image cap
गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?
संतोष अरसोड
१३ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही.


Card image cap
गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?
संतोष अरसोड
१३ मार्च २०२०

१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही......


Card image cap
आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते? 
शर्मिष्ठा भोसले
०७ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. 


Card image cap
आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते? 
शर्मिष्ठा भोसले
०७ मार्च २०२०

महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. .....


Card image cap
ठाकरे सरकारचा फोकस सांगणाऱ्या बजेटमधल्या ७ कामाच्या गोष्टी
सदानंद घायाळ
०६ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी.


Card image cap
ठाकरे सरकारचा फोकस सांगणाऱ्या बजेटमधल्या ७ कामाच्या गोष्टी
सदानंद घायाळ
०६ मार्च २०२०

ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी......


Card image cap
सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?
सीमा बीडकर
२९ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?


Card image cap
सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?
सीमा बीडकर
२९ फेब्रुवारी २०२०

विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?.....


Card image cap
दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल
अभिजीत जाधव
२८ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं?


Card image cap
दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल
अभिजीत जाधव
२८ फेब्रुवारी २०२०

प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं? .....


Card image cap
तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?
कपिल पाटील
१२ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.


Card image cap
तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?
कपिल पाटील
१२ फेब्रुवारी २०२०

गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......


Card image cap
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
जयसिंग पाटील          
११ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.


Card image cap
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
जयसिंग पाटील          
११ फेब्रुवारी २०२०

भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय......


Card image cap
वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं
ज्ञानेश्वर बंडगर  
१० फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.


Card image cap
वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं
ज्ञानेश्वर बंडगर  
१० फेब्रुवारी २०२०

कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......


Card image cap
'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?
रेणुका कल्पना
१६ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.


Card image cap
'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?
रेणुका कल्पना
१६ जानेवारी २०२०

महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा......


Card image cap
न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?
विशाल अभंग 
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय.


Card image cap
न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?
विशाल अभंग 
१० जानेवारी २०२०

महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय......


Card image cap
शेतकऱ्यांच्या पदरात सरसकट कर्जमाफी की सरसकट फसवणूक?
सदानंद घायाळ
२८ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय.


Card image cap
शेतकऱ्यांच्या पदरात सरसकट कर्जमाफी की सरसकट फसवणूक?
सदानंद घायाळ
२८ डिसेंबर २०१९

महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय......


Card image cap
कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?
सदानंद घायाळ
०९ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.


Card image cap
कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?
सदानंद घायाळ
०९ डिसेंबर २०१९

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......


Card image cap
महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!
श्रीराम जोशी
०३ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय.


Card image cap
महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!
श्रीराम जोशी
०३ डिसेंबर २०१९

हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय......


Card image cap
म्हणून मी नव्या सरकारला पाठिंबा दिला : आमदार कपिल पाटील
कपिल पाटील
२९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील.


Card image cap
म्हणून मी नव्या सरकारला पाठिंबा दिला : आमदार कपिल पाटील
कपिल पाटील
२९ नोव्हेंबर २०१९

महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील......


Card image cap
कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?
सदानंद घायाळ
१९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.


Card image cap
कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?
सदानंद घायाळ
१९ नोव्हेंबर २०१९

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......


Card image cap
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत
ज्ञानेश महाराव  
१६ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?


Card image cap
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत
ज्ञानेश महाराव  
१६ नोव्हेंबर २०१९

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?.....


Card image cap
शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला
सदानंद घायाळ
१२ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.


Card image cap
शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला
सदानंद घायाळ
१२ नोव्हेंबर २०१९

महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......


Card image cap
मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात
सदानंद घायाळ
०९ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्रातल्या सत्तापेचाची कोंडी फोडायचे सारे पत्ते आता राज्यपालांच्या हाती आहेत. विधानसभा विसर्जित व्हायला काही तास शिल्लक असताना कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आपला प्रस्ताव दिला नाही. राज्यपालांनीही आपल्याजवळचं स्वविवेकाधिकाराचं हुकमी अस्त्र बाहेर काढलं नाही. त्यामुळे राज्यपाल कुणाच्या घोड्याला सत्तेच्या पाण्यापर्यंत घेऊन जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


Card image cap
मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात
सदानंद घायाळ
०९ नोव्हेंबर २०१९

महाराष्ट्रातल्या सत्तापेचाची कोंडी फोडायचे सारे पत्ते आता राज्यपालांच्या हाती आहेत. विधानसभा विसर्जित व्हायला काही तास शिल्लक असताना कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आपला प्रस्ताव दिला नाही. राज्यपालांनीही आपल्याजवळचं स्वविवेकाधिकाराचं हुकमी अस्त्र बाहेर काढलं नाही. त्यामुळे राज्यपाल कुणाच्या घोड्याला सत्तेच्या पाण्यापर्यंत घेऊन जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय......


Card image cap
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
प्रताप आसबे
०७ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय.


Card image cap
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
प्रताप आसबे
०७ नोव्हेंबर २०१९

युतीमधले मतभेद हे बहुतांशी सत्तावाटपावरुन आहेत. ते धोरणावरुन नाहीत. तसंच परस्परांना संपवण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. पण विरोधकही सबळ आहेत म्हटल्यावर दोघांनाही काहीकाळ सबुरीनंच घ्यावं लागेल. अशावेळी त्यांनी एकत्रच कारभार करणं, हे विरोधकांच्याही हिताचं आहे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा लेख सध्या व्हॉट्सअॅपवर वायरल झालाय. तो लेख इथे देतोय......


Card image cap
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
सदानंद घायाळ
०६ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.


Card image cap
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
सदानंद घायाळ
०६ नोव्हेंबर २०१९

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......


Card image cap
सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी
सुकृत खांडेकर
०५ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय.


Card image cap
सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी
सुकृत खांडेकर
०५ नोव्हेंबर २०१९

संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय......


Card image cap
स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका
सदानंद घायाळ
२६ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो.


Card image cap
स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका
सदानंद घायाळ
२६ ऑक्टोबर २०१९

ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो......


Card image cap
२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?
संदीप साखरे
२५ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध.


Card image cap
२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?
संदीप साखरे
२५ ऑक्टोबर २०१९

मोदी तुझ से बैर नही, लेकिन प्रदेश भाजप की खैर नही, असं काहीसं या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं का, असा प्रश्न निर्माण दिलाय. लोकसभेला महाराष्ट्रातून शिवसेना, भाजपच्या झोळीत भरभरुन टाकलेलं असताना, राज्यात भाजपला चारच महिन्यात इतकं कमी यश का मिळालं, असा प्रश्न निर्माण झालाय. त्याच कारणांचा घेतलेला हा वेध......


Card image cap
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
सचिन परब
२४ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील.


Card image cap
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
सचिन परब
२४ ऑक्टोबर २०१९

गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील......


Card image cap
विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
सचिन परब | सदानंद घायाळ
२४ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.


Card image cap
विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
सचिन परब | सदानंद घायाळ
२४ ऑक्टोबर २०१९

दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......


Card image cap
सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?
सदानंद घायाळ
२३ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.


Card image cap
सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?
सदानंद घायाळ
२३ ऑक्टोबर २०१९

एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......


Card image cap
विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?
अभ्युदय रेळेकर
२० ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.


Card image cap
विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?
अभ्युदय रेळेकर
२० ऑक्टोबर २०१९

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......


Card image cap
शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?
सिद्धेश सावंत
१९ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.


Card image cap
शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?
सिद्धेश सावंत
१९ ऑक्टोबर २०१९

साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय......


Card image cap
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?
संदीप साखरे
१८ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे.


Card image cap
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?
संदीप साखरे
१८ ऑक्टोबर २०१९

यंदाची निवडणूक अगदीच शांत आहे. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळी आहे. त्याची नेमकी वैशिष्ट्यं आहेत तरी काय, याचा हा धांडोळा. निष्प्रभ विरोधक, चतुर सत्ताधारी, निष्ठाहीन नेतृत्व, स्वतःत मश्गुल मतदार आणि बनचुके कार्यकर्ते यांनी मिळून घडवलेली ही निवडणूक आहे......


Card image cap
शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?
अभ्युदय रेळेकर
०६ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.


Card image cap
शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?
अभ्युदय रेळेकर
०६ ऑक्टोबर २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय......


Card image cap
मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित
टीम कोलाज
२३ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.


Card image cap
मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित
टीम कोलाज
२३ सप्टेंबर २०१९

१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......


Card image cap
एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?
रेणुका कल्पना
१७ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?


Card image cap
एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?
रेणुका कल्पना
१७ सप्टेंबर २०१९

एकविसाव्या बाळंतपणासाठी तयार असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लंकाबाईंचा वीडियो सोशल मीडियात वायरल झाला. ती नॅशनल मीडियासाठीही बातमी झाली. त्यातून राज्यातल्या बालमहिला आरोग्याचा भीषण चेहरा समोर आला. वयाच्या ३८व्या वर्षी १८ नातवंडांच्या आजी असणाऱ्या लंकाबाई भविष्यात घडू नयेत, यासाठी काय करता येईल?.....


Card image cap
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?
डॉ. दीपक मुंढे
१५ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत.


Card image cap
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?
डॉ. दीपक मुंढे
१५ सप्टेंबर २०१९

कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत......


Card image cap
शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय
टीम कोलाज
१३ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. 


Card image cap
शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय
टीम कोलाज
१३ सप्टेंबर २०१९

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....


Card image cap
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
सदानंद घायाळ
०६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?


Card image cap
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
सदानंद घायाळ
०६ सप्टेंबर २०१९

बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?.....


Card image cap
नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार
समीर मणियार
२७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.


Card image cap
नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार
समीर मणियार
२७ ऑगस्ट २०१९

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......


Card image cap
सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?
मयूर बागूल
२६ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.


Card image cap
सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?
मयूर बागूल
२६ ऑगस्ट २०१९

सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......


Card image cap
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
दिशा खातू
२२ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे.


Card image cap
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
दिशा खातू
२२ ऑगस्ट २०१९

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे......


Card image cap
तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?
सदानंद घायाळ
२० ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट.


Card image cap
तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?
सदानंद घायाळ
२० ऑगस्ट २०१९

इंटरनेटमुळे आपली लाईफस्टाईल झपाट्याने बदलतेय. पण या बदलामुळे आपण गांगरून गेलोय. आपापल्या क्षेत्रातले जाणकार इंटरनेटचा वापर मर्यादित करण्याबद्दल सांगताहेत. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यास सांगताहेत. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत मात्र खूप वेगळा विचार मांडताहेत. त्यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट......


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......


Card image cap
नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं
अक्षय शारदा शरद
१७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत.


Card image cap
नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं
अक्षय शारदा शरद
१७ ऑगस्ट २०१९

बॅ. नाथ पै ४८ वर्षांचं आयुष्य जगले. ऐन तारुण्यात ते १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग झाले. १९५२, ६२ आणि ६७ ला लोकसभेत निवडून आले. त्यांच्या भाषणांनी शब्दशः संसद गाजवली. खरंतर नाथ पै हा राजकारणातला झंझावात होता. या झंझावाताची ओळख करून देणारी दोन पुस्तक वाचायलाच हवीत......


Card image cap
आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?
आलोक जत्राटकर  
११ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.


Card image cap
आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?
आलोक जत्राटकर  
११ ऑगस्ट २०१९

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे......


Card image cap
खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?
नीलेश बने
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत.


Card image cap
खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?
नीलेश बने
३० जुलै २०१९

संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत......


Card image cap
नामदेवांची पुण्यतिथी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वेगवेगळ्या दिवशी का?
नीलेश बने
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज.


Card image cap
नामदेवांची पुण्यतिथी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वेगवेगळ्या दिवशी का?
नीलेश बने
३० जुलै २०१९

संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज......


Card image cap
नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील
शैला सातपुते
२६ जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.


Card image cap
नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील
शैला सातपुते
२६ जुलै २०१९

विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......


Card image cap
संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न
रावसाहेब कसबे
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.


Card image cap
संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न
रावसाहेब कसबे
१२ जुलै २०१९

संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......


Card image cap
वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
डॉ. नरेंद्र दाभोळकर 
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख.


Card image cap
वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
डॉ. नरेंद्र दाभोळकर 
१२ जुलै २०१९

वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख......


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......


Card image cap
बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?
डॉ. सदानंद मोरे
१० जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख.


Card image cap
बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?
डॉ. सदानंद मोरे
१० जुलै २०१९

संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख......


Card image cap
संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?
शिवाजी सावंत
०१ जुलै २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला.


Card image cap
संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?
शिवाजी सावंत
०१ जुलै २०१९

आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला......


Card image cap
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?
श्रीनाथ वानखडे
२५ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणितातील संख्यावाचनात बदल करण्यात आलेत. या निर्णयामुळे एकच गदारोळ झालाय. यावर दोन्ही बाजूनं प्रतिक्रियाही उमटत आहेत. गणितीय पद्धत सुलभ करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तरीही या मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही.


Card image cap
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?
श्रीनाथ वानखडे
२५ जून २०१९

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणितातील संख्यावाचनात बदल करण्यात आलेत. या निर्णयामुळे एकच गदारोळ झालाय. यावर दोन्ही बाजूनं प्रतिक्रियाही उमटत आहेत. गणितीय पद्धत सुलभ करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तरीही या मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही......


Card image cap
योग दिवसाचे हे दहा फोटो आपण पाहिलेत का?
टीम कोलाज
२१ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे लोक योगा करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय मंडळींनीही वेगवेगळ्या शहरांत आयोजित योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. देशभरातल्या वातावरणाचा वेध घेणारा हा फोटो कोलाज.


Card image cap
योग दिवसाचे हे दहा फोटो आपण पाहिलेत का?
टीम कोलाज
२१ जून २०१९

आज जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे लोक योगा करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय मंडळींनीही वेगवेगळ्या शहरांत आयोजित योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. देशभरातल्या वातावरणाचा वेध घेणारा हा फोटो कोलाज......


Card image cap
अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर
जयसिंग पाटील
२१ जून २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.


Card image cap
अरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर
जयसिंग पाटील
२१ जून २०१९

अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.


Card image cap
हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान
अतुल देऊळगावकर
१४ जून २०१९

हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......


Card image cap
भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता
संजय क्षीरसागर 
१२ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.


Card image cap
भज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता
संजय क्षीरसागर 
१२ जून २०१९

भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख......


Card image cap
आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?
श्रीरंजन आवटे
१६ मे २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक.


Card image cap
आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?
श्रीरंजन आवटे
१६ मे २०१९

लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक......


Card image cap
आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका
गिरीश अवघडे
१४ मे २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.


Card image cap
आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका
गिरीश अवघडे
१४ मे २०१९

महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय......


Card image cap
महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत
महावीर जोंधळे
११ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.


Card image cap
महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत
महावीर जोंधळे
११ मे २०१९

महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......


Card image cap
अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
सदानंद घायाळ
०८ मे २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.


Card image cap
अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
सदानंद घायाळ
०८ मे २०१९

काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला.


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला......


Card image cap
'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
सचिन परब
०१ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.


Card image cap
'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?
सचिन परब
०१ मे २०१९

मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी......


Card image cap
शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
०१ मे २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं.


Card image cap
शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
०१ मे २०१९

आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं. .....


Card image cap
जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक
विक्रांत पाटील
२२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.


Card image cap
जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक
विक्रांत पाटील
२२ एप्रिल २०१९

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....


Card image cap
महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?
सदानंद घायाळ
२९ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.


Card image cap
महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?
सदानंद घायाळ
२९ मार्च २०१९

काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......


Card image cap
काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?
टीम कोलाज
१४ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.


Card image cap
काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?
टीम कोलाज
१४ मार्च २०१९

काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......


Card image cap
तिकीटवाटपात ३३% आरक्षणाने सत्तेत महिलांचा सहभाग वाढेल?
कविता ननवरे
१३ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.


Card image cap
तिकीटवाटपात ३३% आरक्षणाने सत्तेत महिलांचा सहभाग वाढेल?
कविता ननवरे
१३ मार्च २०१९

ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......


Card image cap
राज्याच्या हंगामी बजेटमधे घोषणांच्या पि‍कामुळे तुटीचं तण
अक्षय शारदा शरद
२७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

२०१९ हे वर्ष सगळ्याच पक्षांच्या दृष्टीनं महत्वाच आहे. महाराष्ट्रासाठी तर अधिक कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतायत. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचं सरकारही बजेटमधे घोषणांची आतषबाजी करेल अशी अपेक्षा होतीच. झालंही अगदी तसचं. पण त्यामुळे महसुली तूट मात्र कळसाला पोचलीय.


Card image cap
राज्याच्या हंगामी बजेटमधे घोषणांच्या पि‍कामुळे तुटीचं तण
अक्षय शारदा शरद
२७ फेब्रुवारी २०१९

२०१९ हे वर्ष सगळ्याच पक्षांच्या दृष्टीनं महत्वाच आहे. महाराष्ट्रासाठी तर अधिक कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतायत. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचं सरकारही बजेटमधे घोषणांची आतषबाजी करेल अशी अपेक्षा होतीच. झालंही अगदी तसचं. पण त्यामुळे महसुली तूट मात्र कळसाला पोचलीय......


Card image cap
दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती
अंकुश कदम
०८ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख.


Card image cap
दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती
अंकुश कदम
०८ फेब्रुवारी २०१९

आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख......


Card image cap
गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय
पी. विठ्ठल
२० डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

संत गाडगेबाबांचा आज स्मृतीदिवस. त्यांंचंं एकच कीर्तन आज पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यांच्या या एकमेव कीर्तनात अनेक सामाजिक अर्थ दडलेत. सत्यनारायणाच्या पुजेतला थोतांडपणा सांगतानाच गाडगेबाबांनी बहूजन समाजाच्या नेमक्या दुखण्यावरही बोट ठेवलं. माणसात देव शोधणाऱ्या या संताने भक्तीमार्गाने समाजक्रांतीचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनावरचं हे भाष्य.


Card image cap
गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय
पी. विठ्ठल
२० डिसेंबर २०१८

संत गाडगेबाबांचा आज स्मृतीदिवस. त्यांंचंं एकच कीर्तन आज पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यांच्या या एकमेव कीर्तनात अनेक सामाजिक अर्थ दडलेत. सत्यनारायणाच्या पुजेतला थोतांडपणा सांगतानाच गाडगेबाबांनी बहूजन समाजाच्या नेमक्या दुखण्यावरही बोट ठेवलं. माणसात देव शोधणाऱ्या या संताने भक्तीमार्गाने समाजक्रांतीचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनावरचं हे भाष्य......


Card image cap
मराठा आरक्षणाचा जरा उलटा विचार करू
विनोद शिरसाठ 
१४ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झालं. त्याचा कायदाही झाला. पण त्यावरची चर्चा अजून थांबलेली नाही. ती सुरू राहायला हवी. कारण एकूण महाराष्ट्राचा समाजमन घडण्या बिघडण्यात त्याचा मोठा वाटा आताही आहे आणि पुढेही राहील. कोलाजवर या विषयावरचे लेख आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा पहिला लेख. 


Card image cap
मराठा आरक्षणाचा जरा उलटा विचार करू
विनोद शिरसाठ 
१४ डिसेंबर २०१८

मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झालं. त्याचा कायदाही झाला. पण त्यावरची चर्चा अजून थांबलेली नाही. ती सुरू राहायला हवी. कारण एकूण महाराष्ट्राचा समाजमन घडण्या बिघडण्यात त्याचा मोठा वाटा आताही आहे आणि पुढेही राहील. कोलाजवर या विषयावरचे लेख आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा पहिला लेख. .....