logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image
Card image cap
हिंदुत्ववादी पॉप संगीत आळवतंय मुसलमानविरोधी सूर
प्रथमेश हळंदे
०७ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन वृत्तसंस्थेने प्रसारित केलीय.


Card image cap
विद्रोहातून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं
चंद्रकांत वानखेडे
०५ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : १५ मिनिटं

वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.


Card image cap
सरकारी नियंत्रणापेक्षा गरिबीतला साहित्य संसार बरा!
न्या. नरेन्द्र चपळगावकर
०४ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.


Card image cap
आसारामच्या अंधभक्तांचं काय करायचं?
सम्यक पवार
०२ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.


Card image cap
न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह हे लोकशाहीसाठी घातक
अ‍ॅड. उज्ज्वल निकम
३१ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.


Card image cap
घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर गांधीजी
नीलेश बने
३० जानेवारी २०२३
वाचन वेळ : १३ मिनिटं

महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.


Card image cap
महाराष्ट्रातलं सध्याचं वास्तव मराठीपणाला वेदना देणारं
रंगनाथ पठारे
३० जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.


Card image cap
शांताबाई कांबळेंनी लिहलं हीच बाबासाहेबांची क्रांती!
नीलेश बने
२८ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.


Card image cap
हिंदुत्ववादी पॉप संगीत आळवतंय मुसलमानविरोधी सूर
विद्रोहातून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं

चंद्रकांत वानखेडे

सरकारी नियंत्रणापेक्षा गरिबीतला साहित्य संसार बरा!

न्या. नरेन्द्र चपळगावकर

आसारामच्या अंधभक्तांचं काय करायचं?

सम्यक पवार

न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह हे लोकशाहीसाठी घातक

अ‍ॅड. उज्ज्वल निकम

घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर गांधीजी

नीलेश बने

महाराष्ट्रातलं सध्याचं वास्तव मराठीपणाला वेदना देणारं

रंगनाथ पठारे

शांताबाई कांबळेंनी लिहलं हीच बाबासाहेबांची क्रांती!

नीलेश बने

शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पटीच्या घोषणेचं काय झालं?

राज कुमार

आनंदी प्रजासत्ताकासाठी 'बंधुता' विसरून चालणार नाही

सुभाष वारे

समृद्धी महामार्ग ५ वर्षात पूर्ण, मुंबई-गोवा १६ वर्षातही अपूर्ण

शशिकांत सावंत