जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन...
जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन........
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग.
हवामान बदल. जगाला भेडसावणारी सगळ्यात गंभीर समस्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागात जे दुष्काळाचं अस्मानी संकट आलंय त्यामागे हवामानातले घातक बदल हेही एक कारण आहे. हल्लीच पुण्यात पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकरांच ‘हवामान बदल आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होतं. पुण्याच्या मैत्री संस्थे आयोजित केलेल्या या व्याख्यानाचाच हा काही भाग......