विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे......
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार......
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे......
गेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनाने केलेल्या नवीन शेती कायद्यांच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं. नेहमीप्रमाणे केंद्राने हे शेतकरी नाही तर खलिस्तानी आंदोलन आहे वगैरे प्रचार करून बघितला. महाराष्ट्रासारखेच आपले सगळ्या क्षेत्रातले गुर्गे याकामाला लावले. पण यावेळी त्यांचे सगळे डावपेच अयशस्वी झाले. कारण यावेळी सामना महाराष्ट्राशी नाही तर पंजाबशी होता.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनाने केलेल्या नवीन शेती कायद्यांच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं. नेहमीप्रमाणे केंद्राने हे शेतकरी नाही तर खलिस्तानी आंदोलन आहे वगैरे प्रचार करून बघितला. महाराष्ट्रासारखेच आपले सगळ्या क्षेत्रातले गुर्गे याकामाला लावले. पण यावेळी त्यांचे सगळे डावपेच अयशस्वी झाले. कारण यावेळी सामना महाराष्ट्राशी नाही तर पंजाबशी होता......
देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा.
देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा......