आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत.
आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत......
सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण केन विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या मॅचमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे.
सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण केन विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकंच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केलंय. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या मॅचमधे स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे......
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात.
कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात......
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते......
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे......
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो......
जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं.
जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं......
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे......
ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे.
ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे......
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय......
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय......
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय......
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय......
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय.
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय......
नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय.
नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय......
नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत.
नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे.
डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे......
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय......
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या.
युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या......
भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. दीपिका कुमारी ही अशा खेळाडूंपैकीच एक. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय.
भारताच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमधे जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालंय. दीपिका कुमारी ही अशा खेळाडूंपैकीच एक. गेल्या बारा वर्षांमधे दीपिकाने आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक तिरंदाजी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय......
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली.
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली......
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे.
यश मिळवायला अपार कष्ट लागतात. पण मिळवलेलं यश टिकवायला त्याहीपेक्षा जास्त कष्ट लागतात. यश मिळाल्यावर पाय जमिनीवर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. सुशीलकुमार नेमका हेच विसरला. त्याच्या नावलौकिकाच्या वलयाचा फायदा घेत तो सागर यांच्या हत्येच्या आरोपातून सुटेल. पण झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची निंदानालस्ती निर्माण झालीय. ती भरून निघणं अवघड आहे. .....
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले......