उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय.
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय......
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......
पावसाच्या नव्या पॅटर्नमुळे शेतकर्यांचं वर्षानुवर्षांचं ‘क्रॉप कॅलेंडर’ अर्थात पीक नियोजनाचे आराखडे कोलमडून पडताहेत. यावर्षी अतिवृष्टीने ३६ लाख हेक्टरवरची पिकं पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आलीय. खरंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा की तात्पुरती मलमपट्टी करायची हे आपल्याला आताच ठरवायला हवंय.
पावसाच्या नव्या पॅटर्नमुळे शेतकर्यांचं वर्षानुवर्षांचं ‘क्रॉप कॅलेंडर’ अर्थात पीक नियोजनाचे आराखडे कोलमडून पडताहेत. यावर्षी अतिवृष्टीने ३६ लाख हेक्टरवरची पिकं पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे आलीय. खरंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा की तात्पुरती मलमपट्टी करायची हे आपल्याला आताच ठरवायला हवंय......