संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही.
कधी काळी मुंबईतल्या आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विकावी लागलेल्या यशस्वी जयस्वाल नावाच्या गुणवंत खेळाडूने आपण लंबी रेस का घोडा असल्याचं सिद्ध केलंय. आज तो तब्बल अकरा कोटींचा मालक आहे आणि तेसुद्धा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी. त्याचा झपाटा पाहिला तर नजीकच्या भविष्यात तो भारतीय टीमचा खेळाडू होईल यात शंकाच नाही......
डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप लक्षवेधी ठरला. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कतारनं तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवलं. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनलाय.
डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे कतारमधला फुटबॉल वर्ल्डकप लक्षवेधी ठरला. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण कतारनं तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवलं. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनलाय......
सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?
सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?.....
पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.
पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय......
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय.
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. .....
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे......
झारखंड हे देशातल्या अत्यंत गरीब राज्यांपैकी एक. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या या राज्याची लूट राजकीय नेते आणि काही नोकरशहा यांनी संयुक्तरीत्या कैक वर्षांपासून चालवलीय. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचं प्रकरण हे प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं एक टोक आहे. आपली व्यवस्था आंतर्बाह्य कशी किडली आहे, त्याचं हे उदाहरण ठरावं.
झारखंड हे देशातल्या अत्यंत गरीब राज्यांपैकी एक. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या या राज्याची लूट राजकीय नेते आणि काही नोकरशहा यांनी संयुक्तरीत्या कैक वर्षांपासून चालवलीय. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचं प्रकरण हे प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं एक टोक आहे. आपली व्यवस्था आंतर्बाह्य कशी किडली आहे, त्याचं हे उदाहरण ठरावं......
देशात हिंदू बहुसंख्य आहेत, यात वादच नाही. पण ज्या ठिकाणी ते धर्म किंवा भाषेच्या निकषानुसार अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांची ससेहोलपट होता कामा नये. भाजप नेते आणि प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी या विषयाला वाचा फोडताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. प्रत्यक्षातलं चित्र याच्या विरुद्ध आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन किंवा आदेश क्रांतिकारी ठरणार आहे.
देशात हिंदू बहुसंख्य आहेत, यात वादच नाही. पण ज्या ठिकाणी ते धर्म किंवा भाषेच्या निकषानुसार अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांची ससेहोलपट होता कामा नये. भाजप नेते आणि प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी या विषयाला वाचा फोडताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. प्रत्यक्षातलं चित्र याच्या विरुद्ध आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन किंवा आदेश क्रांतिकारी ठरणार आहे......
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा.
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा......
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय......
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे.
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे......
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते.
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते......
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत.
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत......
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये......
महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश ढवळून निघालाय. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट होतं.
महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. एक खरं की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देश ढवळून निघालाय. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट होतं......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत.
वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत......
भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय.
भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय......