भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी.
भारताच्या इतिहातला काळा दिवस असलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आज १० वर्ष झाली. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी मुंबई हादरली. पण याचे अख्ख्या जगाला झटके बसले. पहिल्यांदाच एखादा दहशतवादी रंगेहात सापडला. कसाबला फाशी देण्याचा खटलाही जगभर गाजला. अशा या हल्ल्याची ही स्टोरी......