भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय......
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय.
आत्ता सारं जग लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडायचं, याच्या प्लॅनिंगमधे गुंग झालंय. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यावर युरोपातल्या काही देशांनी लॉकडाऊन शिथिल केलाय. लोक पुन्हा गर्दी करू लागलेत. कोरोनाचा वेग मंदावलाय म्हणून लोक बेसावध झाले तर हे मंदावलेपण एक प्रकारचा छळ ठरेल, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी दिलाय......