वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.
वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत......
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही......
'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.
'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा......
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट.
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट......
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही......
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते......
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं.
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं......
एका गावातून दुसऱ्या गावात जात भटके विमुक्त भिक्षा मागत भारतभर भ्रमण करत असतात. या प्रवासातच त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कुणीतरी मरण पावतं. त्याचा तिथंच अत्यंविधी करून पुढं भटके पुढे चालू लागतात. गोरख या तरूणाचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू होतो. त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठीही कोणी नसतं. भारतात वर्षानुवर्ष राहणाऱ्या या भटक्यांचा मायदेश नक्की कोणता याचं उत्तर काही मिळत नाही.
एका गावातून दुसऱ्या गावात जात भटके विमुक्त भिक्षा मागत भारतभर भ्रमण करत असतात. या प्रवासातच त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कुणीतरी मरण पावतं. त्याचा तिथंच अत्यंविधी करून पुढं भटके पुढे चालू लागतात. गोरख या तरूणाचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू होतो. त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठीही कोणी नसतं. भारतात वर्षानुवर्ष राहणाऱ्या या भटक्यांचा मायदेश नक्की कोणता याचं उत्तर काही मिळत नाही......
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.
‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर......
आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. राज्यभर घरोघरी बायका लक्ष्मीच्या व्रताची सांगता करत आहेत. पण हे व्रत जुनं नाही. १९६२ला याची पोथी पहिल्यांदा लिहिली गेलीय. नुसता नारळ पुजून लक्ष्मी मिळत नाही, असं आपली संस्कृतीही सांगते. तरीही आपण अशा व्रतांच्या नादी लागून स्वतःचीच फसवणूक करून घेतो.
आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे. राज्यभर घरोघरी बायका लक्ष्मीच्या व्रताची सांगता करत आहेत. पण हे व्रत जुनं नाही. १९६२ला याची पोथी पहिल्यांदा लिहिली गेलीय. नुसता नारळ पुजून लक्ष्मी मिळत नाही, असं आपली संस्कृतीही सांगते. तरीही आपण अशा व्रतांच्या नादी लागून स्वतःचीच फसवणूक करून घेतो......
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात.
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात......