logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
समृद्धी महामार्ग ५ वर्षात पूर्ण, मुंबई-गोवा १६ वर्षातही अपूर्ण
शशिकांत सावंत
२५ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.


Card image cap
समृद्धी महामार्ग ५ वर्षात पूर्ण, मुंबई-गोवा १६ वर्षातही अपूर्ण
शशिकांत सावंत
२५ जानेवारी २०२३

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा......


Card image cap
तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील
विनय उपासनी 
१५ मार्च २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं.


Card image cap
तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील
विनय उपासनी 
१५ मार्च २०१९

एल्फिन्स्टन आणि अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनांतून मुंबई शहराने काहीही बोध घेतला नाही. म्हणूनच सीएसटीची दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी कुणाची, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यातच बराच काळ जातो. नंतर त्यावर राजकारण केलं जातं. आणि मग यथावकाश पुढची दुर्घटना घडेपर्यंत आधीची दुर्घटना विस्मृतीत जाते, असं अनेकदा घडतं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या बाबतीतही तेच घडलं......