अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवणार्या सौदागरांचं पेव फुटलंय. यासाठी वेगवेगळ्या योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केलं जातं. पण त्यातला फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहत नाही. सध्या ‘अॅमवे’वर झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
अलीकडच्या काळात झटपट श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवणार्या सौदागरांचं पेव फुटलंय. यासाठी वेगवेगळ्या योजना बाजारात आणून, त्याकडे लोकांना आकर्षित केलं जातं. पण त्यातला फोलपणा कालौघात समोर येतो आणि मग फसगतीशिवाय हाती काही राहत नाही. सध्या ‘अॅमवे’वर झालेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय......