सामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय.
सामान्य माणूस मोठ्या कष्टानं कमवतो. हा कमावलेला पैसा तो आजही विदेशी विमा कंपन्यांऐवजी एलआयसीमधेच गुंतवतो. सरकार हेच पैसे डबघाईला आलेल्या बॅंका आणि कंपन्याच्या उभारणीसाठी वापरतेय. तसंच आयडीबीआय बॅंकेत पैसे गुंतवल्यामुळे एलआयसीला मोठा फटका बसलाय......
तुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे रिझर्व बँक एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहे. चला बरं झालं, आता आपण कुठल्याही चार्चेजशिवाय पैसै ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय.
तुम्ही सगळीकडे एक बातमी वाचली असेल ती म्हणजे रिझर्व बँक एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे ट्रान्झॅक्शन चार्जेस रद्द करणार आहे. चला बरं झालं, आता आपण कुठल्याही चार्चेजशिवाय पैसै ट्रान्सफर करू शकतो. पण असं काही नाहीय......