शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार......
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट.
कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय......
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे......
वेरूळची लेणी, दौलताबादचा किल्ला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. इथलं है इतिहासवैभव बघण्यासाठी दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. पण आता या परिसरात जाण्याचं आणखी एक निमित्त लोकांनीच तयार केलंय. इथल्या जुन्यापुरान्या अंगणवाड्या बोलायला लागल्यात. पालकांचा नर्सरीकडचा ओढा या अंगणवाड्यांकडे वळलाय. या सगळ्यांमागची ही स्टोरी.
वेरूळची लेणी, दौलताबादचा किल्ला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. इथलं है इतिहासवैभव बघण्यासाठी दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. पण आता या परिसरात जाण्याचं आणखी एक निमित्त लोकांनीच तयार केलंय. इथल्या जुन्यापुरान्या अंगणवाड्या बोलायला लागल्यात. पालकांचा नर्सरीकडचा ओढा या अंगणवाड्यांकडे वळलाय. या सगळ्यांमागची ही स्टोरी......