अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख.
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ लावणारा पत्रकार सुनील माळी यांचा दैनिक पुढारीतला हा विश्लेषणात्मक लेख......
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?
पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?.....