कांदा हे भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण कांद्याचे भाव कधी पडतात तर कधी आकाशाला भिडतात. नुकतेच टॉमेटोने रंग दाखवून झालेत. आता कांद्याच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्यात. बदललेला पाऊस, व्यापाऱ्यांची मनमानी, सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्याने निर्यात बंदीचा निर्णय, या साऱ्यामुळे कांद्यांच्या धंद्याचा गुंता वाढलाय.
कांदा हे भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण कांद्याचे भाव कधी पडतात तर कधी आकाशाला भिडतात. नुकतेच टॉमेटोने रंग दाखवून झालेत. आता कांद्याच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्यात. बदललेला पाऊस, व्यापाऱ्यांची मनमानी, सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्याने निर्यात बंदीचा निर्णय, या साऱ्यामुळे कांद्यांच्या धंद्याचा गुंता वाढलाय......
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे.
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे......
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख.
भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. ज्यांच्या सुटत नसेल वो इस दुनियाकेही नहीं. त्यातही पावसाळा म्हणजे तमाम भजीप्रेमींसाठी सोने पे सुहागा. मस्त एखादं हवेशीर ठिकाण शोधायचं आणि चहाचा झुरका घेत भज्यांवर ताव मारायचा. तोही भरपेट. अशाच आपल्या भजीप्रेमींसाठी कोलाजचा हा गरमागरम ‘भजी’ विशेष लेख......