सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात.
सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात......