logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह हे लोकशाहीसाठी घातक
अ‍ॅड. उज्ज्वल निकम
३१ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.


Card image cap
न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह हे लोकशाहीसाठी घातक
अ‍ॅड. उज्ज्वल निकम
३१ जानेवारी २०२३

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे......


Card image cap
कोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय?
मोहसीन मुल्ला
२० जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.


Card image cap
कोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय?
मोहसीन मुल्ला
२० जानेवारी २०२२

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय......


Card image cap
म्हशीचे कबाब खाणारा लहानपणीचा मित्र गोरक्षक बनला
फरीदी उल हसन तनवीर
१३ मार्च २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.


Card image cap
म्हशीचे कबाब खाणारा लहानपणीचा मित्र गोरक्षक बनला
फरीदी उल हसन तनवीर
१३ मार्च २०२१

लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......


Card image cap
लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!
आनंद मालुसरे
१४ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.


Card image cap
लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!
आनंद मालुसरे
१४ फेब्रुवारी २०२१

नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात......


Card image cap
‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी
डॉ. दिलीप चव्हाण
२२ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख. 


Card image cap
‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी
डॉ. दिलीप चव्हाण
२२ डिसेंबर २०२०

कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख. .....


Card image cap
पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो
मयूर देवकर
२३ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.


Card image cap
पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो
मयूर देवकर
२३ मार्च २०२०

कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......


Card image cap
इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते
रेणुका कल्पना
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.


Card image cap
इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते
रेणुका कल्पना
०४ जानेवारी २०२०

आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......