नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.
नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......