एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास......
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष.
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष. .....