इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे......
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे......
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स......
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते.
‘लहानपणी मला कधीही फारशी टेक्नॉलॉजी वापरता आली नाही. आमच्याकडे कम्प्युटर नव्हता, टेलिफोन नव्हता. अमेरिकेला आलो तेव्हा पहिल्यांदा मला हवं तेव्हा कम्प्युटर हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळेच सगळ्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे पोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करायचा असं मी ठरवलं,’ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणात बोलत होते......
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात.
कोरोनामुळे आपण सगळे लॉकडाऊनमधे अडकलोय. याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय. आमची ऑनलाईन मीटिंग चालते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या इमेलमधूनही मला तेच जाणवतं. लोक एकटे पडलेत. त्यांना आप्तस्वकीयांना भेटता येत नाहीय. त्याचा त्यांना त्रास होतोय. एकत्र असणं हीच आपली मोठी ताकद आहे, असं अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सांगतात......
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?.....
महान शायर कैफी आझमी यांची आज १०१ वी जयंती. आज गुगलनेही डूडल बनवून अख्तर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आझमींना अभिवादन केलंय. उत्तर प्रदेशातल्या आझमगढ इथे जन्मलेल्या कैफींनी ‘कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों’ सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली. तसचं ‘मकान’ सारख्या कवितेतून आपली मुलगी शबाना आझमी यांच्या कामाची प्रेरणा बनले. सोशल एक्टिविस्ट मुलीला घडवणाऱ्या कलंदर बापाची ही गोष्ट.
महान शायर कैफी आझमी यांची आज १०१ वी जयंती. आज गुगलनेही डूडल बनवून अख्तर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आझमींना अभिवादन केलंय. उत्तर प्रदेशातल्या आझमगढ इथे जन्मलेल्या कैफींनी ‘कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों’ सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली. तसचं ‘मकान’ सारख्या कवितेतून आपली मुलगी शबाना आझमी यांच्या कामाची प्रेरणा बनले. सोशल एक्टिविस्ट मुलीला घडवणाऱ्या कलंदर बापाची ही गोष्ट......
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे.
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे......
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला......