येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......