छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं.
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं......
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत......
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत......
महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचार आणि जनचळवळींचा आवाज बनलेल्या एनडी पाटील यांचं निधन झालं. तत्वनिष्ठ राजकारण करत त्यांनी चळवळींना दिशा दिली. त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांचा 'चळवळीचा महामेरू: एनडी पाटील ' या पुस्तकात त्यांचं सहजीवन आणि एनडींच्या कृतार्थ करकीर्दीविषयी लेख आहे. २०१८च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात आलेला हा संपादित लेख इथं देत आहोत.
महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचार आणि जनचळवळींचा आवाज बनलेल्या एनडी पाटील यांचं निधन झालं. तत्वनिष्ठ राजकारण करत त्यांनी चळवळींना दिशा दिली. त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांचा 'चळवळीचा महामेरू: एनडी पाटील ' या पुस्तकात त्यांचं सहजीवन आणि एनडींच्या कृतार्थ करकीर्दीविषयी लेख आहे. २०१८च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात आलेला हा संपादित लेख इथं देत आहोत......
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं......
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल......
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली.
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली......
आज १५ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतायत. देशात जाती-धर्म-संस्कृती-भाषा इतकी सारी विविधता असूनही आपण एकसंध राहिलो. या विविधतेला देशातल्या फॅसिस्ट शक्ती नख लावायचा प्रयत्न करतायत. हा डाव संविधानाच्या मार्गानेच उधळून लावाला लागेल. कसा ते सांगतायत सामाजिक कार्यकर्ते आणि देशातल्या सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते राज वाल्मिकी. न्यूज क्लिकवरच्या त्यांच्या लेखाचा हा अनुवाद.
आज १५ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतायत. देशात जाती-धर्म-संस्कृती-भाषा इतकी सारी विविधता असूनही आपण एकसंध राहिलो. या विविधतेला देशातल्या फॅसिस्ट शक्ती नख लावायचा प्रयत्न करतायत. हा डाव संविधानाच्या मार्गानेच उधळून लावाला लागेल. कसा ते सांगतायत सामाजिक कार्यकर्ते आणि देशातल्या सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते राज वाल्मिकी. न्यूज क्लिकवरच्या त्यांच्या लेखाचा हा अनुवाद......
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं.
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं......
ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत.
ब्रिटनच्या संसदेत सध्या एक निम भारतीय नाव गाजतंय. सोफिया दिलीप सिंग. शिखांचा शेवटचा राजा दिलीप सिंग याची ही मुलगी. राजघराण्याचे विशेषाधिकार, सुखसोयींवर पाणी सोडून राणी विक्टोरियाची ही मानसकन्या ब्रिटनमधल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी लढली. ब्रिटनच्या उभारणीत भारतीयांची काय भूमिका हेच सोफियाची गोष्ट सांगते. म्हणुनच ब्रिटनच्या आमदार प्रीत कौर तिचा पुतळा उभारण्याची मागणी करतायत......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं......
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता.
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल......
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सुमन बंग यांचं ३ एप्रिलला निधन झालं. गांधी-विनोबा विचारांनी भारावलेल्या पती ठाकूरदास बंग यांच्या सोबतीने त्यांनी सर्वोदयी समाजाचा ध्यास घेतला. भूदान चळवळीसोबत संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी काम केलं होतं. सोशल मीडियावर वायरल झालेला लेख इथं देत आहोत.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सुमन बंग यांचं ३ एप्रिलला निधन झालं. गांधी-विनोबा विचारांनी भारावलेल्या पती ठाकूरदास बंग यांच्या सोबतीने त्यांनी सर्वोदयी समाजाचा ध्यास घेतला. भूदान चळवळीसोबत संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी काम केलं होतं. सोशल मीडियावर वायरल झालेला लेख इथं देत आहोत......
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख.
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख......
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत.
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत......
शेती विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मानवेंद्र काचोळे यांचं २७ जानेवारीला निधन झालं. विद्यापीठीय संशोधनात यशाची शिखरं गाठत असतानाही त्यांनी मातीशी आपलं नातं घट्ट बांधून ठेवलं. युक्रांदपासून शेतकरी संघटनेपर्यंतचा त्यांचा प्रवास त्याची साक्ष देतो. ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव यांनी त्यांना आदरांजली वाहताना फेसबूकवर एक पत्र लिहिलंय.
शेती विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मानवेंद्र काचोळे यांचं २७ जानेवारीला निधन झालं. विद्यापीठीय संशोधनात यशाची शिखरं गाठत असतानाही त्यांनी मातीशी आपलं नातं घट्ट बांधून ठेवलं. युक्रांदपासून शेतकरी संघटनेपर्यंतचा त्यांचा प्रवास त्याची साक्ष देतो. ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव यांनी त्यांना आदरांजली वाहताना फेसबूकवर एक पत्र लिहिलंय......
आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख.
आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय.
प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय......
देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा.
देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं.
कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले.
सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं नुकतंच निधन झालं. वेठबिगारी, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्नशील राहिले. सध्याच्या धर्माधारीत राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका अनेकांना पचणारी नव्हती. त्यासाठी त्यांना हिंदूविरोधी ठरवून ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर हल्ले झाले......
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील.
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील......
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी.
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी. .....
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.
औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे......
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास.
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास......
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी.
आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी......
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण......
आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे.
आज शुक्रवार, २० सप्टेंबर. आजच्याच दिवशी स्वीडनमधल्या ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतंय. या १५ वर्षाच्या मुलीने इंग्लंडच्या सरकारला पर्यावरणीय आणीबाणी घोषित करायला लावली. तिच्या आंदोलनाची दखल घेत जगभरात २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘जागतिक हवामान आठवडा’ असणार आहे......
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत.
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत......
राजा ढाले यांचं आज निधन झालंय. आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आज कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते. असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी.
राजा ढाले यांचं आज निधन झालंय. आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आज कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते. असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी. .....
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला.
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला......
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत.
राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळणारी मान्यता सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मिळत नाही. राजकीय स्वातंत्र्याचा लढा परकीयांशी तर सामाजिक सुधारणांचा झगडा स्वकीयांशी असल्याने तो अधिक कठीण असतो, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात तर सामाजिक सुधारणांसाठी लढणाऱ्यांचा झगडा खूप गुंतागुंतीचा झालाय. त्यामुळे अशा चळवळींचं मोजमाप करणारे निकषही बदललेत......
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे......
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख.
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख......
आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या.
आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या......
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.
कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहिते झाले. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी जोडलेलं राहिल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......