रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय......
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट.
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.
महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.
पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत......
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं.
कच्च्या तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढलं नाही त्यामुळेच पेट्रोलची दरवाढ झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यासाठी थेट मागच्या सरकारांना दोषी ठरवलंय. पण सध्याच्या सरकारनंही त्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं आकडेवारी सांगते. दुसरीकडे आपल्या देशातल्या तेल रिफायनरी मात्र मजबूत पैसा कमावताना दिसतायत. पेट्रोलच्या दरवाढीमागचं नेमकं वास्तव समजून घेण्यासाठी न्यूजक्लिकवरचं हे विश्लेषण वाचायलाच हवं......
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय.
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय......
लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे.
लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे......
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे.
आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे......
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय.
गेल्या वर्षभरापासून तेलाच्या भावात घसरण सुरू आहे. आता कोरोनामुळे तर जगभरातल्या बाजारात तेलाला भावच मिळेना. मे महिन्यासाठीचा भाव नव्या निच्चांकाला पोचलाय. पण खरेदीची किंमत कमी झाली असली तरी सरकार मात्र आधीपेक्षा अधिक दरानं विक्री करतंय. कोरोनामुळं लोकांना पैसा देण्याची गरज असताना सरकार स्वतःची तिजोरी भरून घेतंय......
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी.
आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी......
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल करणं चालू केलंय. हे असं ट्रोलिंग करून भाजपविरुद्धच्या चकमकी सहज जिंकता येतील. पण युद्ध जिंकणं कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची रणनीती सांगणारा लेख.
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल करणं चालू केलंय. हे असं ट्रोलिंग करून भाजपविरुद्धच्या चकमकी सहज जिंकता येतील. पण युद्ध जिंकणं कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची रणनीती सांगणारा लेख......
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय......
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?.....
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय.
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय......
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच वातावरण अजून तयार झालेलं नाही. पण या बजेटमधे त्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. यंदा साडेसात लाख गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच लोकांना या गाड्यांचे फायदे हळूहळू का होईना समजत आहेत. या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही गाडी सेफ टू ड्राईव आहे.
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच वातावरण अजून तयार झालेलं नाही. पण या बजेटमधे त्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. यंदा साडेसात लाख गाड्यांची विक्री झालीय. म्हणजेच लोकांना या गाड्यांचे फायदे हळूहळू का होईना समजत आहेत. या गाडीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही गाडी सेफ टू ड्राईव आहे......
मोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय.
मोदी सरकार २.० च्या कार्यकाळातलं पहिलंवहिलं बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारमन यांनी लाल कापडात बांधलेली कागदपत्रं बाहेर काढून देशाची येत्या काळातली आर्थिक दिशा स्पष्ट केली. आयकर मर्यादा जैसे थे ठेवण्यात आलीय. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समधे वाढ केलीय......
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय......
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय.
भारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय......