राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्राची मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातल्या संशोधन आणि विकासासाठी ६० अब्ज रुपये खर्च होणार आहेत. आता हे क्वांटम मिशन म्हणजे नक्की काय, त्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार, याबद्दल अनेकांना जिज्ञासा आहे. जगातल्या अनेक विकसित देशांनी यावर आपल्याआधी काम सुरू केलं असून, आता भारतातही 'क्वांटम'युग अवतरेल, अशी अपेक्षा केली जातेय.
राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्राची मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातल्या संशोधन आणि विकासासाठी ६० अब्ज रुपये खर्च होणार आहेत. आता हे क्वांटम मिशन म्हणजे नक्की काय, त्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार, याबद्दल अनेकांना जिज्ञासा आहे. जगातल्या अनेक विकसित देशांनी यावर आपल्याआधी काम सुरू केलं असून, आता भारतातही 'क्वांटम'युग अवतरेल, अशी अपेक्षा केली जातेय......
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत.
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत......
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय.
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय......
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय.
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय......
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......
एलॉन मस्क सध्या मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचं केंद्रीकरण झालं तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही असं केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालं तर जगासाठी ते धोकादायक ठरू शकतं.
एलॉन मस्क सध्या मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचं केंद्रीकरण झालं तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही असं केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालं तर जगासाठी ते धोकादायक ठरू शकतं......
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय.
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय......
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील.
डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच पर्याय म्हणून रिझर्व बँकेने ऑनलाईन पेमेंटसाठी नवी टोकनायझेशन व्यवस्था आणलीय. एका टोकन नंबरच्या माध्यमातून यापुढची आपली पेमेंट होतील. पूर्ण डिटेल माहिती देण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील......
विप्रो कंपनीनं ३०० कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी काम करत असल्याचं कारण देत कंपनीतून काढून टाकलंय. तांत्रिकदृष्ट्या या प्रकाराला 'मूनलायटिंग' असं म्हणतात. म्हणजे आपल्या मूळ कामाव्यतिरिक्त रात्रीच्या उजेडी इतरत्र जॉब करणं. अगदीच चोरी-छुपे हा प्रकार चालू असतो. कोरोनातल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या काळात मूनलायटिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत. सध्या आयटी क्षेत्रात याची जोरदार चर्चा होतेय.
विप्रो कंपनीनं ३०० कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी काम करत असल्याचं कारण देत कंपनीतून काढून टाकलंय. तांत्रिकदृष्ट्या या प्रकाराला 'मूनलायटिंग' असं म्हणतात. म्हणजे आपल्या मूळ कामाव्यतिरिक्त रात्रीच्या उजेडी इतरत्र जॉब करणं. अगदीच चोरी-छुपे हा प्रकार चालू असतो. कोरोनातल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या काळात मूनलायटिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत. सध्या आयटी क्षेत्रात याची जोरदार चर्चा होतेय......
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे......
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल......
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय.
'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय......
रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.
रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल......
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती......
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्यांच्या तपासात होण्यासाठी एक नवं विधेयक सरकारने लोकसभेत मांडलंय. या विधेयकामुळे अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक जैविक डेटा संग्रहित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा सर्व प्रकारचा डेटा पोलिसांकडे उपलब्ध असेल. जैविक पुराव्यांच्या आधारे तपास सोपा होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल.
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्यांच्या तपासात होण्यासाठी एक नवं विधेयक सरकारने लोकसभेत मांडलंय. या विधेयकामुळे अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक जैविक डेटा संग्रहित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा सर्व प्रकारचा डेटा पोलिसांकडे उपलब्ध असेल. जैविक पुराव्यांच्या आधारे तपास सोपा होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल......
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय.
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय......
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.
‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे......
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय.
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय......
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......
‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी. तसंच लैंगिक छळ करुन खंडणीची मागणी करणं अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. कोरोना काळात ‘सेक्स्टॉर्शन’साठी न्यूड कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यांना आळा घालायचा असेल तर सायबर सुरक्षित माणसांची साखळी तयार करायला हवी.
‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी. तसंच लैंगिक छळ करुन खंडणीची मागणी करणं अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. कोरोना काळात ‘सेक्स्टॉर्शन’साठी न्यूड कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यांना आळा घालायचा असेल तर सायबर सुरक्षित माणसांची साखळी तयार करायला हवी. .....
सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो.
सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो......
फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय.
फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय......
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत सरकारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत सरकारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा......
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग. .....
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......
भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते.
भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते......
आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख.
आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख......
चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.
चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे......
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.
भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय.
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय. .....
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात......
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत.
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत......
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध.
शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध......
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख......
आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट.
आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट......
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो.
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो......