logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
कॉप २७ : क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
नीलेश बने
१० नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा.


Card image cap
कॉप २७ : क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
नीलेश बने
१० नोव्हेंबर २०२२

काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा......


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.


Card image cap
येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
रेणुका कल्पना
०२ ऑगस्ट २०२१

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात.


Card image cap
कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की
अक्षय शारदा शरद
२४ एप्रिल २०२०

कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात......


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.


Card image cap
९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?
रेणुका कल्पना
२४ डिसेंबर २०१९

सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....