तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी महाराष्ट्राच्या मातीत मशागत सुरु केलीय. रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांची ही परिणती आहे. महाराष्ट्रातून हळूहळू उत्तर भारतात जाण्याचा रावांचा इरादा आहे. रावांच्या महत्त्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना तेलंगणाबाहेर जनाधार मिळण्याच्या शक्यता अत्यंत धुसर आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी महाराष्ट्राच्या मातीत मशागत सुरु केलीय. रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांची ही परिणती आहे. महाराष्ट्रातून हळूहळू उत्तर भारतात जाण्याचा रावांचा इरादा आहे. रावांच्या महत्त्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना तेलंगणाबाहेर जनाधार मिळण्याच्या शक्यता अत्यंत धुसर आहेत......
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय......
कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्लाबोल करणार्या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही.
कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्लाबोल करणार्या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही......
राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत.
राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत......
केंद्र सरकारचं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं. विधेयक पास होत असताना दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं. वोटर आयडी-आधार लिंकच्या मुद्यानं वातावरण तापवलं. निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सरकारने म्हटलंय. तर मतदाराच्या खाजगीपणावरचा हल्ला असल्याचं म्हणत विधेयकाला विरोधही होतोय.
केंद्र सरकारचं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं. विधेयक पास होत असताना दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं. वोटर आयडी-आधार लिंकच्या मुद्यानं वातावरण तापवलं. निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सरकारने म्हटलंय. तर मतदाराच्या खाजगीपणावरचा हल्ला असल्याचं म्हणत विधेयकाला विरोधही होतोय......
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं.
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं......
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......
तेलंगणाने काल देश योग दिवस साजरा करण्यात मग्न असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या कालेश्वरम् पाणीउपसा योजनेचं उद्घाटन केलं. भारताला अभिमान वाटाव्या अशा या प्रकल्पाने तेलंगणातल्या लोकांना, शेतकऱ्यांना वरदान मिळणार आहे. हा महाकाय प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण करूनही तेलंगणा सरकारने एक विक्रमच केलाय. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर टाकलेला हा प्रकाश.
तेलंगणाने काल देश योग दिवस साजरा करण्यात मग्न असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या कालेश्वरम् पाणीउपसा योजनेचं उद्घाटन केलं. भारताला अभिमान वाटाव्या अशा या प्रकल्पाने तेलंगणातल्या लोकांना, शेतकऱ्यांना वरदान मिळणार आहे. हा महाकाय प्रोजेक्ट तीन वर्षांत पूर्ण करूनही तेलंगणा सरकारने एक विक्रमच केलाय. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर टाकलेला हा प्रकाश......
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?.....
मुदतीआधीच सभागृह बरखास्त करून निवडणूक घेण्याचा जुगार अटलबिहारी वाजपेयींपासून नारायण राणेंपर्यंत अनेकांच्या अंगलट आला होता. मात्र तेलंगणा राष्ट्रसमितीचे के. चंद्रशेखर राव त्याला अपवाद ठरले. जमिनीवर घट्ट पकड असल्यामुळेच हे शक्य होऊ शकलं.
मुदतीआधीच सभागृह बरखास्त करून निवडणूक घेण्याचा जुगार अटलबिहारी वाजपेयींपासून नारायण राणेंपर्यंत अनेकांच्या अंगलट आला होता. मात्र तेलंगणा राष्ट्रसमितीचे के. चंद्रशेखर राव त्याला अपवाद ठरले. जमिनीवर घट्ट पकड असल्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. .....
सध्या देशात निवडणुकीचा माहोल आहे. इतिहासाचे दाखले देऊन आरोप प्रत्यारोप होतायत. तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचाराला आले होते. ‘निजामासारखंच निवडणुकीनंतर एमआयएमच्या ओवेसींना हैदराबाद सोडावं लागेल,’ अशी टीका योगींनी केली. पण खरंच स्वातंत्र्यपूर्व काळात क्रूरकर्मा म्हणून ओळख मिळवलेला निजाम देश सोडून पळून गेला होता?
सध्या देशात निवडणुकीचा माहोल आहे. इतिहासाचे दाखले देऊन आरोप प्रत्यारोप होतायत. तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचाराला आले होते. ‘निजामासारखंच निवडणुकीनंतर एमआयएमच्या ओवेसींना हैदराबाद सोडावं लागेल,’ अशी टीका योगींनी केली. पण खरंच स्वातंत्र्यपूर्व काळात क्रूरकर्मा म्हणून ओळख मिळवलेला निजाम देश सोडून पळून गेला होता?.....
आज राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. एकीकडे राजस्थानमधे दरवर्षी सरकार बदलाची परंपरा आहे. तेलंगणात दुसऱ्यांदाच विधानसभेसाठी मतदान होतंय. दोन्ही राज्यांमधे सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे.
आज राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. एकीकडे राजस्थानमधे दरवर्षी सरकार बदलाची परंपरा आहे. तेलंगणात दुसऱ्यांदाच विधानसभेसाठी मतदान होतंय. दोन्ही राज्यांमधे सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे. .....
तेलंगणातल्या मुदतपूर्व निवडणुकीनं एक देश, एक निवडणूक या चर्चेला पुन्हा सुरवात झालीय. तेलंगणात २०१९ मधे लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र के. चंद्रशेखर राव यांच्या मुदतपुर्व निवडणुकीच्या निर्णयामुळं लोकसभेसोबत निवडणुकीची शक्यता मावळली असली तरी एकगठ्ठा निवडणुकीची चर्चा सुरू झालीय.
तेलंगणातल्या मुदतपूर्व निवडणुकीनं एक देश, एक निवडणूक या चर्चेला पुन्हा सुरवात झालीय. तेलंगणात २०१९ मधे लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक होणार होती. मात्र के. चंद्रशेखर राव यांच्या मुदतपुर्व निवडणुकीच्या निर्णयामुळं लोकसभेसोबत निवडणुकीची शक्यता मावळली असली तरी एकगठ्ठा निवडणुकीची चर्चा सुरू झालीय......