सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो.
सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो......
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?.....
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे.
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे......
नेहमी हसतमुख असणाऱ्या एलनने मला टेन्शनमधेच धक्कादायक बातमी दिली. फिलीपाईन्समधे कोरोनामुळे एक पेशंट दगावला होता. त्यानंतर भीतीची एक लकेर माझ्याही मनात पसरली. मी लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाशी लढणाऱ्या तैवानमधल्या आठवणी सांगत आहेत डॉ. कैलाश जवादे.
नेहमी हसतमुख असणाऱ्या एलनने मला टेन्शनमधेच धक्कादायक बातमी दिली. फिलीपाईन्समधे कोरोनामुळे एक पेशंट दगावला होता. त्यानंतर भीतीची एक लकेर माझ्याही मनात पसरली. मी लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाशी लढणाऱ्या तैवानमधल्या आठवणी सांगत आहेत डॉ. कैलाश जवादे. .....
कोरोनामुळे विलगीकरण झालंय. म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाही. ते आपल्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं असतं. तो वेळ सत्कारणी लावला तर खूप काही करता येतं. डॉ. डेविड यांनी तैवानमधे त्याचा आदर्श घालून दिला. सांगत आहेत, तैवानच्या भेटीच्या आठवणी सांगणारे डॉ. कैलाश जवादे.
कोरोनामुळे विलगीकरण झालंय. म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाही. ते आपल्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं असतं. तो वेळ सत्कारणी लावला तर खूप काही करता येतं. डॉ. डेविड यांनी तैवानमधे त्याचा आदर्श घालून दिला. सांगत आहेत, तैवानच्या भेटीच्या आठवणी सांगणारे डॉ. कैलाश जवादे. .....
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल.
कोरोनाच्या विळख्यातून तैवाननं किती यशस्वीपणे आपली सुटका करून घेतली याची जगभर चर्चा होतेय. पण तैवानच्या या यशामागे त्यांची शिस्त आणि चोख नियोजन. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतले प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलास जवादे एका कॉन्फरन्ससाठी तिथे गेले होते. त्यांनी सांगितलेला तैवानच्या कोरोनाविरोधी लढाईचा आँखो देखा हाल......
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत.
तैवान हा चीनच्या शेजारचा छोटासा देश. चीनच्या इतक्या जवळ असूनही कोरोना वायरस तैवानमधे आपलं बस्तान बसवू शकला नाही. आपत्कालिन परिस्थितीत तैवान सरकारनं दाखवलेलं धैर्य आणि साधनसामग्रीचा केलेला योग्य वापर हेच याचं मुख्य कारण आहे. आता भारतात कोरोनाशी दोन हात करण्यापूर्वी आपण तैवानकडून काही धडे गिरवलेच पाहिजेत......