मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं.
मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं......
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही......
१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे.
१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत देशभर विखुरलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं. त्यापैकी एक होते कर्नाटकातले देवराय इंगळे. त्यांच्या रूपाने कर्नाटकला 'आंबेडकरवादा'चा चेहरा मिळाला. १९३०मधे त्यांनी कर्नाटकमधे बाबासाहेबांचं पहिलं स्मारकंही उभं केलं होतं. पण बाबासाहेबांसोबत कायमच उभा राहणारा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा ताकदीचा भीम अनुयायी कायमच दुर्लक्षित राहिला......
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते.
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते......
नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुकताच त्यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रम रचला.
नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुकताच त्यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रम रचला......
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......
कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.
कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय......
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा.
मुंबईच्या मिश्र संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'दास्तान-ए-बड़ी बांका'च्या प्रयोगात अनेक आर्ट फॉर्म्स दिसतात. त्यातून एक सुंदर कॉकटेल तयार झालंय. हे मुंबईच्या बहुपेडी, विविधरंगी संस्कृतीचंच द्योतक आहे. फार मर्यादित साधनांसह अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दोन कलाकारांनी बांधलेला हा प्रयोग प्रत्येकाने अनुभवायला हवा......
कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याने आपल्या नव्या जुगाडाने सगळ्यांनाच चकित केलंय. आपलं काम सोपं व्हावं यासाठी त्याने ‘ट्री स्कूटर’ म्हणजेच चक्क झाडावर चढणारी स्कूटर बनवलीय. अवघ्या पाच सेकंदात ६५ फुटांची उंची गाठणारी ही स्कूटर सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलीय.
कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याने आपल्या नव्या जुगाडाने सगळ्यांनाच चकित केलंय. आपलं काम सोपं व्हावं यासाठी त्याने ‘ट्री स्कूटर’ म्हणजेच चक्क झाडावर चढणारी स्कूटर बनवलीय. अवघ्या पाच सेकंदात ६५ फुटांची उंची गाठणारी ही स्कूटर सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलीय......
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग.
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग......
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत.
कर्नाटकातल्या एका कॉलेजने गणवेशात हिजाब बसत नाही सांगून हिजाब घालणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश बंद केला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. यावर न्यायालयाने निर्णयही दिलाय. हे हिजाब प्रकरण तापलं असताना त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केलेली टिप्पणी इथं देत आहोत......
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......
आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामधे आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसं लुबाडलं, याची कहाणी ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस आहे.
आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामधे आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसं लुबाडलं, याची कहाणी ‘अरेबियन नाईटस्’पेक्षा सुरस आहे......
भालचंद्र महादेव मेस्त्री यांचं ’मेस्त्री गुरूजी’ हे त्यांच्या नाट्यकला प्रवासावर आधारीत पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मेस्त्री गुरूजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होतेच पण त्याहूनही ते ओळखले जातात ते नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या ’स्त्रीपार्टी’ भूमिकांमुळे. याच त्यांच्या अनोख्या प्रवासाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे.
भालचंद्र महादेव मेस्त्री यांचं ’मेस्त्री गुरूजी’ हे त्यांच्या नाट्यकला प्रवासावर आधारीत पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मेस्त्री गुरूजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होतेच पण त्याहूनही ते ओळखले जातात ते नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या ’स्त्रीपार्टी’ भूमिकांमुळे. याच त्यांच्या अनोख्या प्रवासाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती.
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती. .....
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही......
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात......
एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.
एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट......
थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म तारखेबद्दल वाद असले तरी थडग्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजे २३ एप्रिल ही दिलीय. त्यांचा जन्म झाला तेव्हाही त्यांच्या गावात प्लेगची साथ पसरली होती. पुढे त्यांची कारकीर्द ऐन रंगात असताना युरोपात पुन्हा एकदा प्लेगनं थैमान घातलं होतं. म्हणूनच शेक्सपिअर यांच्या नाटकांवरही आपल्याला प्लेगचा प्रभाव दिसतो.
थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म तारखेबद्दल वाद असले तरी थडग्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख आजची म्हणजे २३ एप्रिल ही दिलीय. त्यांचा जन्म झाला तेव्हाही त्यांच्या गावात प्लेगची साथ पसरली होती. पुढे त्यांची कारकीर्द ऐन रंगात असताना युरोपात पुन्हा एकदा प्लेगनं थैमान घातलं होतं. म्हणूनच शेक्सपिअर यांच्या नाटकांवरही आपल्याला प्लेगचा प्रभाव दिसतो......
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून मेडिकलमधे अव्वाच्या सव्वा किमतीनं मास्क आणि सॅनिटायझर विकले जातायत. या सगळ्यांवर उपाय म्हणून केरळ सरकारनं स्वतःच्या पातळीवर मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतूक होतंय. आता कर्नाटक सरकारनं केरळच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय......
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.
आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता......
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?.....
कोकूटनूरमधे यल्लमा देवीची यात्रा भरते. बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातले लोक या यात्रेला येतात. पण त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचीही गरज सरकारला वाटत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, यापैकी काहीच नसतं. अशा परिस्थितीत उघड्या माळरानावर लोक तीन दिवस काढतात.
कोकूटनूरमधे यल्लमा देवीची यात्रा भरते. बहुधा महार, मातंग, चांभार, दलित समाजातले लोक या यात्रेला येतात. पण त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याचीही गरज सरकारला वाटत नाही. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, यापैकी काहीच नसतं. अशा परिस्थितीत उघड्या माळरानावर लोक तीन दिवस काढतात......
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही
कोकूटनूरला यल्लम्मा देवीची यात्रा हे तृतीयपंथीयांचं म्हणजे हक्काचं ठिकाण. तिथे त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन संपतो. ते इथे अगदी मोकळेपणानं वावरत असतात. तेच जोगतिणींचंही.....
कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच्या कोकूटनूरमधे यल्लमाची यात्रा भरते. तीन दिवस ही यात्रा चालते. देवीला दररोजचा नैवेद्य दाखवावा लागतो. सरकारनं पशुहत्या बंद केली असली तरी बोकडाचा बळी दिला जातोच. देवाला जोगतिणी वाहिल्या जातात. आजही देवदासी सोडतात का या प्रश्नाचं उत्तर या यात्रेत मिळालं नाही. पण देवदासी प्रथेचे व्रण लोक उजळ माथ्यानं घेऊन फिरतात.
कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच्या कोकूटनूरमधे यल्लमाची यात्रा भरते. तीन दिवस ही यात्रा चालते. देवीला दररोजचा नैवेद्य दाखवावा लागतो. सरकारनं पशुहत्या बंद केली असली तरी बोकडाचा बळी दिला जातोच. देवाला जोगतिणी वाहिल्या जातात. आजही देवदासी सोडतात का या प्रश्नाचं उत्तर या यात्रेत मिळालं नाही. पण देवदासी प्रथेचे व्रण लोक उजळ माथ्यानं घेऊन फिरतात......
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते. .....
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो.
ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो......
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......
बूक माय शो अर्थात बीएमएस. आपल्या देशातली सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन तिकिटिंग वेबसाईट. २० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९९९ मधे ही कंपनी सुरू झाली. सुरवातीला फक्त ५-६ सिनेमाची तिकिटं विकली गेली. आणि आता महिन्याला ५-५ कोटी तिकिटं विकली जातायत. म्हणूनच तर या क्षेत्रातली ही मोनोपोली कंपनी ठरलीय.
बूक माय शो अर्थात बीएमएस. आपल्या देशातली सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन तिकिटिंग वेबसाईट. २० वर्षांपूर्वी ऑगस्ट १९९९ मधे ही कंपनी सुरू झाली. सुरवातीला फक्त ५-६ सिनेमाची तिकिटं विकली गेली. आणि आता महिन्याला ५-५ कोटी तिकिटं विकली जातायत. म्हणूनच तर या क्षेत्रातली ही मोनोपोली कंपनी ठरलीय......
२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं.
२०१८ ला काँग्रेस आणि जेडीएस सरकार कर्नाटकात सत्तेवर आलं. पण हे एकत्र येणं औटघटकेचं ठरणारं होतं. फोडाफोडीचं राजकारण होणार हे पक्क होतं. त्याची सुरवात दोन्हीकडच्या १३ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यातून झाली. शेवटी मंगळवारी काँग्रेस आणि जेडीएसनं कर्नाटक विधानसभेतलं आपलं बहुमतही गमावलं......
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात.
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात......
गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो.
गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो......
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याचं दु:ख साऱ्या जगाला आहे. त्यांनी आपलं नुसतं मनोरंजन केलं नाही, आपल्याला विचार करायला भाग पाडलं. मग ती त्यांची नाटकं असोत, सिनेमा असोत आणि त्यांचं जगणंही. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा जगभर सन्मान झालाच, शिवाय ते जगभर आदरणीयही ठरले. आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर झालंय.
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याचं दु:ख साऱ्या जगाला आहे. त्यांनी आपलं नुसतं मनोरंजन केलं नाही, आपल्याला विचार करायला भाग पाडलं. मग ती त्यांची नाटकं असोत, सिनेमा असोत आणि त्यांचं जगणंही. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा जगभर सन्मान झालाच, शिवाय ते जगभर आदरणीयही ठरले. आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर झालंय......
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं......
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो......
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर......
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी.
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी......