‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय.
‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय......
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील.
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील......
गेली पाच वर्ष नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ सारं काही समष्टीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. यंदा हा कार्यक्रम मुंबई युनिवर्सिटीच्या कलिना कँपसमधे असलेल्या मराठी भाषा भवनमधे झाला. यंदाच्या कार्यक्रमाची रुपरेखा दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी होती. दरवर्षी हा कार्यक्रम एक दिवसाचा होतो. यंदा मात्र दोन दिवस हा समष्टीचा एल्गार साजरा करण्यात आला.
गेली पाच वर्ष नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ सारं काही समष्टीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. यंदा हा कार्यक्रम मुंबई युनिवर्सिटीच्या कलिना कँपसमधे असलेल्या मराठी भाषा भवनमधे झाला. यंदाच्या कार्यक्रमाची रुपरेखा दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी होती. दरवर्षी हा कार्यक्रम एक दिवसाचा होतो. यंदा मात्र दोन दिवस हा समष्टीचा एल्गार साजरा करण्यात आला......