ना. धों. महानोर गेले. ते निसर्ग कवी वगैरे होतेच. पण या कवीनं फक्त गोडगोड कविता केल्या नाहीत. ते स्वतः शेतकरी असल्यानं, त्यांनी शेतकऱ्याची वेदना अनुभवली होती. त्यामुळे शेतीचं पाणी, बियाण्यांचा गोंधळ, कर्जाचा पाश, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेऊन ते थेट रस्त्यावर उतरले. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट विधीमंडळात जाऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी मांडलेले मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत.
ना. धों. महानोर गेले. ते निसर्ग कवी वगैरे होतेच. पण या कवीनं फक्त गोडगोड कविता केल्या नाहीत. ते स्वतः शेतकरी असल्यानं, त्यांनी शेतकऱ्याची वेदना अनुभवली होती. त्यामुळे शेतीचं पाणी, बियाण्यांचा गोंधळ, कर्जाचा पाश, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेऊन ते थेट रस्त्यावर उतरले. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट विधीमंडळात जाऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी मांडलेले मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत......