भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत.
भारताचा सख्खा शेजारी नेपाळ गेली कित्येक दशकं राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. गेल्या १४ वर्षात तिथं १० वेळा सत्तापालट झालाय. राजेशाही, अतिरेकी कम्युनिझम आणि लोकशाही अशा त्रांगड्यात इथलं सत्ताकारण पुरतं अडकलंय. आता तर सशस्त्र कारवायांमुळे भूमिगत राहिलेले आणि चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झालेत......
पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे.
पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे......
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे.
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे......
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत.
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?.....
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......