डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत.
डीआरडीओचे संचालक असलेल्या डॉ. प्रदीप कुरुलकरवर हनी ट्रॅपमधे अडकल्याचा ठपका ठेवत एटीएसने त्यांना अटक केलीय. महिलांचा वापर करुन राष्ट्रीय सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती चोरण्यासाठीच्या हनी ट्रॅपचा वापर अलीकडच्या काळात वाढलाय. यात डीआरडीओपासून सैन्यापर्यंत २००हून अधिक जण अडकल्याचे समोर आलंय. त्यातले ८० टक्के आरोप सिद्धही झाले आहेत......
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय......
युरोपियन देश असलेल्या स्कॉटलंडच्या 'फस्ट मिनिस्टर'पदी पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफ यांची निवड झालीय. फस्ट मिनिस्टर हा स्कॉटलंडचा सर्वोच्च नेता म्हणजेच आपल्याकडचा पंतप्रधान. मागच्या काही काळात जगभर दक्षिण आशियायी वंशाचं नेतृत्व सहजपणे स्वीकारलं जातंय. त्यादृष्टीनं उदारमतवादी विचारांच्या हमजा युसूफ यांची निवड आश्वासक म्हणायला हवी.
युरोपियन देश असलेल्या स्कॉटलंडच्या 'फस्ट मिनिस्टर'पदी पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफ यांची निवड झालीय. फस्ट मिनिस्टर हा स्कॉटलंडचा सर्वोच्च नेता म्हणजेच आपल्याकडचा पंतप्रधान. मागच्या काही काळात जगभर दक्षिण आशियायी वंशाचं नेतृत्व सहजपणे स्वीकारलं जातंय. त्यादृष्टीनं उदारमतवादी विचारांच्या हमजा युसूफ यांची निवड आश्वासक म्हणायला हवी......
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे.
पंजाबमधली सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १९८०च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या वेळी जे चित्र होतं, तशाच टप्प्यावर आज पंजाब पोचलाय. अमृतपालने उघडपणाने भिंद्रावाले यांना समर्थन जाहीर केलंय. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाला ‘आप’चं राजकारण, विदेशातून मिळाणारा निधी यासह इतरही अनेक कंगोरे आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जाऊन देशद्रोही शक्ती ठेचण्याची गरज आहे......
गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही.
गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला.
पाकिस्तानमधे लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकारांच्या प्रमुखांचं आयुष्यच किती असुरक्षित आहे, हे आजवर अनेकदा स्पष्ट झालंय. पहिले पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना दिलेली फाशी, बेनझीर भुत्तोंची खुलेआम हत्या आणि नवाज शरीफ यांना तर देशच सोडून जावं लागलं. हीच हिंसक परंपरा चालवत, आता इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला......
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो......
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे.
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे......
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय.
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय......
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?.....
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द!
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द! .....
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय.
पाकिस्तान आणि श्रीलंकेतली परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि अशांत बनली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं आणखी वाटोळं केलं. त्यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या घोषणा हवेतच राहिल्या. श्रीलंकेतली आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षेंच्या कुटुंबाविरुद्ध जनतेत विलक्षण असंतोष निर्माण झालाय......
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे.
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे......
'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये.
कधी काळी नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मीरची भूमी निरपराध आणि मुख्यत्वे गरीब मजुरांच्या रक्ताने लाल होऊ लागलीय. या मजुरांची ओळखपत्रं पाहून हत्या केल्या जातायत. सुरक्षा दलांसमोर नव्यानं मोठं आव्हान उभं राहतंय. त्यामुळे स्थलांतरितांचं हत्याकांड, त्यामागचे कंगोरे नीट समजावून घेऊन मगच पुढची पावलं उचलायला हवीत. तसंच दहशतवादमुक्त काश्मीर हे आता केवळ स्वप्नच उरता कामा नये......
पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली.
पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय.
अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय......
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल या गुप्तचर संस्थेनं 'ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट' पब्लिश केलाय. यात २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमधे मोठं युद्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. याआधी २०१७ या संस्थेचा असाच एक रिपोर्ट आला होता. त्यात जागतिक साथ येईल आणि त्यातून जगभर आर्थिक संकट उभं राहिल असं म्हटलं होतं. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे हे भविष्य खरं ठरलंय.
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल या गुप्तचर संस्थेनं 'ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट' पब्लिश केलाय. यात २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमधे मोठं युद्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. याआधी २०१७ या संस्थेचा असाच एक रिपोर्ट आला होता. त्यात जागतिक साथ येईल आणि त्यातून जगभर आर्थिक संकट उभं राहिल असं म्हटलं होतं. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे हे भविष्य खरं ठरलंय......
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद......
भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.
भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं......
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही......
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
बंगळुरू इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या सभेत अमुल्या नावाच्या एका मुलीनं पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी तिच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. कायद्यात आणि समाजात देशद्रोहाची काय व्याख्या आहे, अशा दोन स्तरांवर देशद्रोहाच्या मुद्दयाकडे बघायला हवं. त्यानंतरच आपल्याला पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं देशद्रोह आहे की नाही, हे नीट कळेल.
बंगळुरू इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या सभेत अमुल्या नावाच्या एका मुलीनं पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी तिच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. कायद्यात आणि समाजात देशद्रोहाची काय व्याख्या आहे, अशा दोन स्तरांवर देशद्रोहाच्या मुद्दयाकडे बघायला हवं. त्यानंतरच आपल्याला पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं देशद्रोह आहे की नाही, हे नीट कळेल......
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात.
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात. .....
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय.
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय......
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात.
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात......
४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.
४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख......
जगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख.
जगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख......
पाकिस्तानातल्या प्रत्येक प्रदेशात स्वायत्तेच्या मुद्द्यावरुन आंदोलनं आणि चळवळी उभ्या राहतायत. इथल्या लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे अनुभव वाचल्यावर याचा अंदाज येतो. सध्या बलुची, पश्तुनी, मुहाजिर आणि सिंध अशा चळवळींना जोर आलाय. यातले अनेक जण भारताकडे आशेने बघतायत. भारताने मात्र काहीही भूमिका घेतलेली नाही.
पाकिस्तानातल्या प्रत्येक प्रदेशात स्वायत्तेच्या मुद्द्यावरुन आंदोलनं आणि चळवळी उभ्या राहतायत. इथल्या लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे अनुभव वाचल्यावर याचा अंदाज येतो. सध्या बलुची, पश्तुनी, मुहाजिर आणि सिंध अशा चळवळींना जोर आलाय. यातले अनेक जण भारताकडे आशेने बघतायत. भारताने मात्र काहीही भूमिका घेतलेली नाही......
१९४७ पासून बलुचिस्तान आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला तर भारत आणि मध्य आशियाला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून त्याकडे पाहता येईल. भारतानं बलुच लोकांचा संघर्षाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. त्यामुळे बलुचिस्तात अस्वस्थता निर्माण केल्याचे आरोप भारतावर लावले जातायत.
१९४७ पासून बलुचिस्तान आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला तर भारत आणि मध्य आशियाला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून त्याकडे पाहता येईल. भारतानं बलुच लोकांचा संघर्षाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. त्यामुळे बलुचिस्तात अस्वस्थता निर्माण केल्याचे आरोप भारतावर लावले जातायत......
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे.
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे......
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते.
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते. .....
आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिला स्मृतिदिन. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इन्सानियत, जम्हुरियत आणि कश्मिरियत ही त्रिसुत्री राबवली. यामधे त्यांना यशही आलं. पण आता नरेंद्र मोदी सरकार वाजपेयींच्या या त्रिसुत्रीलाच फाट्यावर मारत असल्याची खंत रॉ चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी व्यक्त केलीय.
आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिला स्मृतिदिन. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इन्सानियत, जम्हुरियत आणि कश्मिरियत ही त्रिसुत्री राबवली. यामधे त्यांना यशही आलं. पण आता नरेंद्र मोदी सरकार वाजपेयींच्या या त्रिसुत्रीलाच फाट्यावर मारत असल्याची खंत रॉ चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी व्यक्त केलीय......
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत......
मोदी सरकारने कायदा करून एका फटक्यात जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला. पण हा निर्णय घेताना, कायदा करताना सरकारने जम्मू काश्मीरमधे संचारबंदी लागू केली होती. तिथल्या राजकीय नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. या सगळ्यांचे जम्मू काश्मीरमधे होणारे बरेवाईट पडसाद आपल्याला येत्या काळात बघायला मिळू शकतात.
मोदी सरकारने कायदा करून एका फटक्यात जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला. पण हा निर्णय घेताना, कायदा करताना सरकारने जम्मू काश्मीरमधे संचारबंदी लागू केली होती. तिथल्या राजकीय नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. या सगळ्यांचे जम्मू काश्मीरमधे होणारे बरेवाईट पडसाद आपल्याला येत्या काळात बघायला मिळू शकतात......
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी ६ ऑगस्टला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत. .....
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय......
नुकताच डब्ल्यूईएफने २०१८-१९ चा ग्लोबल जेंडर गॅपवरचा रिपोर्ट सादर केला होता. त्यावरुन भारत जेंडर इक्वॅलिटीमधे १०८ व्या क्रमांकावर आहे. तर आपण महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष केल्याचं या अहवालात म्हटलंय.
नुकताच डब्ल्यूईएफने २०१८-१९ चा ग्लोबल जेंडर गॅपवरचा रिपोर्ट सादर केला होता. त्यावरुन भारत जेंडर इक्वॅलिटीमधे १०८ व्या क्रमांकावर आहे. तर आपण महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष केल्याचं या अहवालात म्हटलंय......
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय.
आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय......
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?.....
शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांच्या स्मृती जागवण्यासाठी पाकिस्तानात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. लाहोर किल्ल्यातल्या या पुतळ्याचं आज २७ जूनला रणजित सिंह यांच्या १८० व्या स्मृतिदिनी लोकार्पण करण्यात आलं. यासाठी पाकिस्तानने खास भारतातून पाहुणे बोलावले.
शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांच्या स्मृती जागवण्यासाठी पाकिस्तानात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. लाहोर किल्ल्यातल्या या पुतळ्याचं आज २७ जूनला रणजित सिंह यांच्या १८० व्या स्मृतिदिनी लोकार्पण करण्यात आलं. यासाठी पाकिस्तानने खास भारतातून पाहुणे बोलावले......
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण.
भारताने वर्ल्डकपमधे पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवलं. पण या मॅचच्या निमित्ताने एक गोष्ट घडली, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पाकिस्तानसोबत मॅच नको म्हणणारे आता गप्प आहेत. पाकविरोधात खेळणं म्हणजे देशद्रोह असं म्हणणारे आता जिंकल्यावर दोन देशांतल्या या मॅचला सर्जिकल स्ट्राईक म्हणून संबोधत आहेत. या सगळ्यांवरच एक मार्मिक टिपण......
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......
चीन युद्धावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनले. त्याचं वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला अशा शब्दांत केलं जातं. या वर्णनाचा प्रत्यय १९६५च्या युद्धात देशाला आला. ६ सप्टेंबर १९६५ याच दिवशी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनीच भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला. त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण करून देणारा हा जुना लेख.
चीन युद्धावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री बनले. त्याचं वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला अशा शब्दांत केलं जातं. या वर्णनाचा प्रत्यय १९६५च्या युद्धात देशाला आला. ६ सप्टेंबर १९६५ याच दिवशी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनीच भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला. त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण करून देणारा हा जुना लेख......
हमीद मीर हे पाकिस्तानातले एक महत्त्वाचे पत्रकार. जियो टीवी या पाकिस्तानातल्या आघाडीच्या चॅनलमसाठी ते काम करतात. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला, त्या बालाकोटमधल्या जब्बा गावाला त्यांनी भेट दिली. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेलं हे चिंतन महत्त्वाचं आहे. द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा हा रिपोर्ट म्हणूनच मराठीत अनुवादित केलाय.
हमीद मीर हे पाकिस्तानातले एक महत्त्वाचे पत्रकार. जियो टीवी या पाकिस्तानातल्या आघाडीच्या चॅनलमसाठी ते काम करतात. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला, त्या बालाकोटमधल्या जब्बा गावाला त्यांनी भेट दिली. त्या निमित्ताने त्यांनी मांडलेलं हे चिंतन महत्त्वाचं आहे. द वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा हा रिपोर्ट म्हणूनच मराठीत अनुवादित केलाय. .....
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही.
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही......
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पत्नीच्या प्रतिक्रियेवरूनही सध्या देशद्रोही, देशभक्त असे सर्टिफिकेट वाटणं सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच्या एअर स्ट्राईकने युद्धाची चर्चा सुरू झालीय. राजकारणही जोरात सुरू आहे. राजकारणी लोक देशभक्तीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सरसावलेत. पण या सगळ्यांत युद्धात, दहशतवादी कारवायांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचं काय होतं?.....
देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही.
देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही......
पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार.
पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार......
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत.
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत......
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय.
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय......
मेजर सोमनाथ शर्मा हे १९४७ च्या भारत-पाक बडगाम युद्धात शहीद झाले. पाकिस्तान भारताचं श्रीनगर एअरपोर्ट ताब्यात घेण्याच्या तयारीत होतं. यातून काश्मीर घाटीवर आपलं वर्चस्व निर्माण होईल असा त्यांचा होरा होता. पाकिस्तानचे हे मनसुबे भारतीय सैन्याने धुळीला मिळवले. याचं नेतृत्व केलं मेजर सोमनाथ शर्मा यांनी. या साहसाबद्दल २१ जून १९५० मधे त्यांना पहिलं परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं.
मेजर सोमनाथ शर्मा हे १९४७ च्या भारत-पाक बडगाम युद्धात शहीद झाले. पाकिस्तान भारताचं श्रीनगर एअरपोर्ट ताब्यात घेण्याच्या तयारीत होतं. यातून काश्मीर घाटीवर आपलं वर्चस्व निर्माण होईल असा त्यांचा होरा होता. पाकिस्तानचे हे मनसुबे भारतीय सैन्याने धुळीला मिळवले. याचं नेतृत्व केलं मेजर सोमनाथ शर्मा यांनी. या साहसाबद्दल २१ जून १९५० मधे त्यांना पहिलं परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं......