logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
दोन लग्नांची ‘पहिली’ गोष्ट
अ‍ॅड. रमा सरोदे
११ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.


Card image cap
दोन लग्नांची ‘पहिली’ गोष्ट
अ‍ॅड. रमा सरोदे
११ डिसेंबर २०२२

दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......


Card image cap
भावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा!
प्रा. डॉ. अभिजित वणिरे
२८ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्यानं. राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या खेळांना राजाश्रयासोबत लोकाश्रयही मिळाला.


Card image cap
भावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा!
प्रा. डॉ. अभिजित वणिरे
२८ नोव्हेंबर २०२२

कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्यानं. राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या खेळांना राजाश्रयासोबत लोकाश्रयही मिळाला......


Card image cap
कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका
सुनील कदम
२१ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.


Card image cap
कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका
सुनील कदम
२१ ऑक्टोबर २०२२

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते......


Card image cap
डॉ. सुनीलकुमार लवटे : माणसं घडवणारी संस्था
डॉ. सदानंद मोरे
१० ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण.


Card image cap
डॉ. सुनीलकुमार लवटे : माणसं घडवणारी संस्था
डॉ. सदानंद मोरे
१० ऑक्टोबर २०२२

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण......


Card image cap
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लखलखाटात महिला आहेत तरी कुठे?
प्रियांका तुपे
१५ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

उदारीकरणानंतर झालेल्या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रं महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर खुली झाली. कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, राजकारण, उत्पादन, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत महिला प्रगती करू लागल्या. महिलांकरता मोकळा अवकाश मिळणं, त्यांच्याकरता शिक्षण-संशोधनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असणं, यातूनच ही प्रगती साधली गेली. मात्र हे स्वातंत्र्य, असा अवकाश कोणत्या आणि किती महिलांना उपलब्ध आहे?


Card image cap
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लखलखाटात महिला आहेत तरी कुठे?
प्रियांका तुपे
१५ ऑगस्ट २०२२

उदारीकरणानंतर झालेल्या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रं महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर खुली झाली. कला, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, राजकारण, उत्पादन, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत महिला प्रगती करू लागल्या. महिलांकरता मोकळा अवकाश मिळणं, त्यांच्याकरता शिक्षण-संशोधनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध असणं, यातूनच ही प्रगती साधली गेली. मात्र हे स्वातंत्र्य, असा अवकाश कोणत्या आणि किती महिलांना उपलब्ध आहे?.....


Card image cap
बॅडमिंटनमधली ‘सिंधू संस्कृती’ ऑलिम्पिकमधेही पोचावी
मिलिंद ढमढेरे
३० जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.


Card image cap
बॅडमिंटनमधली ‘सिंधू संस्कृती’ ऑलिम्पिकमधेही पोचावी
मिलिंद ढमढेरे
३० जुलै २०२२

सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे......


Card image cap
तरुणांनी सुरू केलेली प्रेमाची चळवळ
अमृता मोरे
१० जुलै २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं.


Card image cap
तरुणांनी सुरू केलेली प्रेमाची चळवळ
अमृता मोरे
१० जुलै २०२२

आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं......


Card image cap
जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥
शर्मिष्ठा ताशी
२९ जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?


Card image cap
जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥
शर्मिष्ठा ताशी
२९ जून २०२२

खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?.....


Card image cap
सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीची प्रेरणा देणारं पुस्तक
सुरेश सावंत
०७ मे २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.


Card image cap
सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीची प्रेरणा देणारं पुस्तक
सुरेश सावंत
०७ मे २०२२

ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे......


Card image cap
शाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा
प्रा. रमेश जाधव
०६ मे २०२२
वाचन वेळ : १० मिनिटं

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.


Card image cap
शाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा
प्रा. रमेश जाधव
०६ मे २०२२

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख......


Card image cap
मनोज वाजपेयी: भूमिकेचं सोनं करणारा कलाकार
प्रथमेश हळंदे
२३ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली.


Card image cap
मनोज वाजपेयी: भूमिकेचं सोनं करणारा कलाकार
प्रथमेश हळंदे
२३ एप्रिल २०२२

आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली......


Card image cap
एन बिरेन सिंग: फुटबॉलपटू ते मुख्यमंत्री
प्रथमेश हळंदे
२३ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे.


Card image cap
एन बिरेन सिंग: फुटबॉलपटू ते मुख्यमंत्री
प्रथमेश हळंदे
२३ मार्च २०२२

नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे......


Card image cap
गोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय
सचिन परब
१४ मार्च २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय.


Card image cap
गोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय
सचिन परब
१४ मार्च २०२२

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय......


Card image cap
यूपीत योगी आदित्यनाथ पुन्हा सत्तेत येण्याची ५ कारणं कोणती?
कन्हैया जाधव
१२ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तरप्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपची सत्ता आलीय. योगी आणि मोदी हे डबल इंजिन इथं बरंच चालल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालंय. हिंदुत्वापासून ते अगदी वेगवेगळ्या योजनांमधल्या लाभार्थ्यांचा फायदा घेत भाजपनं वोटबँक भक्कम केली. त्याचा फायदा त्यांना उत्तरप्रदेशच्या सत्तेत येण्यात झालाय.


Card image cap
यूपीत योगी आदित्यनाथ पुन्हा सत्तेत येण्याची ५ कारणं कोणती?
कन्हैया जाधव
१२ मार्च २०२२

उत्तरप्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपची सत्ता आलीय. योगी आणि मोदी हे डबल इंजिन इथं बरंच चालल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालंय. हिंदुत्वापासून ते अगदी वेगवेगळ्या योजनांमधल्या लाभार्थ्यांचा फायदा घेत भाजपनं वोटबँक भक्कम केली. त्याचा फायदा त्यांना उत्तरप्रदेशच्या सत्तेत येण्यात झालाय......


Card image cap
भाजपच्या वाढत्या वर्चस्वाची गोष्ट
प्रकाश पवार
११ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय.


Card image cap
भाजपच्या वाढत्या वर्चस्वाची गोष्ट
प्रकाश पवार
११ मार्च २०२२

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय......


Card image cap
पंजाब: केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस कशी अडकली?
आसिफ कुरणे
११ मार्च २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
पंजाब: केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस कशी अडकली?
आसिफ कुरणे
११ मार्च २०२२

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
मणिपूर: भाजपला बहुमत मिळवण्यासाठी जेरीस आणणाऱ्या छोट्या पक्षांची झुंज
प्रथमेश हळंदे
११ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय.


Card image cap
मणिपूर: भाजपला बहुमत मिळवण्यासाठी जेरीस आणणाऱ्या छोट्या पक्षांची झुंज
प्रथमेश हळंदे
११ मार्च २०२२

मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय......


Card image cap
उत्तराखंड: सत्तांतराची मिथकं मोडणारा निवडणूक निकाल
अक्षय शारदा शरद
११ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीय. मागच्या चार निवडणुकांमधल्या सत्तांतराच्या ट्रेंडला इथल्या जनतेनंच चकवा दिलाय. त्या चकव्यात काँग्रेस गारद झालीय. सत्तांतराच्या मिथकानुसार सत्तेची निवांत वाट पाहणाऱ्या काँग्रेसला भाजपच्या पद्धतशीर प्रयत्नांनी पराभूत केलंय.


Card image cap
उत्तराखंड: सत्तांतराची मिथकं मोडणारा निवडणूक निकाल
अक्षय शारदा शरद
११ मार्च २०२२

उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीय. मागच्या चार निवडणुकांमधल्या सत्तांतराच्या ट्रेंडला इथल्या जनतेनंच चकवा दिलाय. त्या चकव्यात काँग्रेस गारद झालीय. सत्तांतराच्या मिथकानुसार सत्तेची निवांत वाट पाहणाऱ्या काँग्रेसला भाजपच्या पद्धतशीर प्रयत्नांनी पराभूत केलंय......


Card image cap
भाजपच्या जाहीरनाम्यातून गायब झालेली ‘आफ्स्पा’बंदी आहे तरी काय?
प्रथमेश हळंदे
०३ मार्च २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.


Card image cap
भाजपच्या जाहीरनाम्यातून गायब झालेली ‘आफ्स्पा’बंदी आहे तरी काय?
प्रथमेश हळंदे
०३ मार्च २०२२

ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात......


Card image cap
‘वलिमाई’ या तमिळ सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
प्रथमेश हळंदे
०२ मार्च २०२२
वाचन वेळ : ८ मिनिटं

बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!


Card image cap
‘वलिमाई’ या तमिळ सिनेमाची एवढी चर्चा का होतेय?
प्रथमेश हळंदे
०२ मार्च २०२२

बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!.....


Card image cap
आपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल?
डॉ. गणेश देवी
२७ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.


Card image cap
आपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल?
डॉ. गणेश देवी
२७ फेब्रुवारी २०२२

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......


Card image cap
सत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट
कल्याणी शंकर
१७ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्‍क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे.


Card image cap
सत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट
कल्याणी शंकर
१७ जानेवारी २०२२

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्‍क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे......


Card image cap
रामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत
अक्षय शारदा शरद
०२ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.


Card image cap
रामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत
अक्षय शारदा शरद
०२ जानेवारी २०२२

भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात......


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.


Card image cap
मोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव?
अक्षय शारदा शरद
१७ सप्टेंबर २०२१

वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......


Card image cap
संत नामदेव : संयमित बंडखोरी करणारे राष्ट्रीय संत
डॉ. शामसुंदर मिरजकर
०६ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय.


Card image cap
संत नामदेव : संयमित बंडखोरी करणारे राष्ट्रीय संत
डॉ. शामसुंदर मिरजकर
०६ ऑगस्ट २०२१

आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय......


Card image cap
सिद्रमप्पा आलुरे गुरुजी : नवी भावसृष्टी उभारणारा शिक्षक आमदार
महावीर जोंधळे
०५ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले.


Card image cap
सिद्रमप्पा आलुरे गुरुजी : नवी भावसृष्टी उभारणारा शिक्षक आमदार
महावीर जोंधळे
०५ ऑगस्ट २०२१

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले......


Card image cap
पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?
डॉ. व्ही. एन. शिंदे
०३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.


Card image cap
पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?
डॉ. व्ही. एन. शिंदे
०३ ऑगस्ट २०२१

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत......


Card image cap
एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.


Card image cap
एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण
अक्षय शारदा शरद
०३ ऑगस्ट २०२१

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......


Card image cap
गणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार
विजय चोरमारे
३१ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
गणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार
विजय चोरमारे
३१ जुलै २०२१

महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
मीराबाई चानू: रिओतला अर्ध्यावरचा डाव ते टोकियोतला चंदेरी पदकापर्यंतचा प्रवास
पराग फाटक
२७ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
मीराबाई चानू: रिओतला अर्ध्यावरचा डाव ते टोकियोतला चंदेरी पदकापर्यंतचा प्रवास
पराग फाटक
२७ जुलै २०२१

यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?
टीम कोलाज
२३ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.


Card image cap
पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?
टीम कोलाज
२३ जुलै २०२१

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन......


Card image cap
देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता
सुनील माने
२२ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.


Card image cap
देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता
सुनील माने
२२ जुलै २०२१

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध......


Card image cap
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?
सचिन परब
२० जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.


Card image cap
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?
सचिन परब
२० जुलै २०२१

आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......


Card image cap
माधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या
प्रदीप गबाले
१५ जुलै २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.


Card image cap
माधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या
प्रदीप गबाले
१५ जुलै २०२१

आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख......


Card image cap
राष्ट्रपतींच्या पगारावर खरंच टॅक्स लागतो?
अक्षय शारदा शरद
०४ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागच्या आठवड्यात उत्तरप्रदेशमधल्या कानपूरच्या दौऱ्यावर होते. आपल्या पगारावरच्या टॅक्समुळे आपल्यापेक्षा अधिकाऱ्यांनाच जास्त पगार मिळत असल्याचं त्यांनी एका भाषणात म्हटलंय. त्यांचा हा वीडीयो सगळीकडे वायरल झाला तशी त्यांच्या पगार आणि त्यावरच्या टॅक्सची चर्चा रंगू लागलीय. पण भारतात असेही काही राष्ट्रपती होऊन गेले ज्यांनी पदावर असतानाही सर्वसामान्यांचं आयुष्य जगणं पसंत केलं.


Card image cap
राष्ट्रपतींच्या पगारावर खरंच टॅक्स लागतो?
अक्षय शारदा शरद
०४ जुलै २०२१

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागच्या आठवड्यात उत्तरप्रदेशमधल्या कानपूरच्या दौऱ्यावर होते. आपल्या पगारावरच्या टॅक्समुळे आपल्यापेक्षा अधिकाऱ्यांनाच जास्त पगार मिळत असल्याचं त्यांनी एका भाषणात म्हटलंय. त्यांचा हा वीडीयो सगळीकडे वायरल झाला तशी त्यांच्या पगार आणि त्यावरच्या टॅक्सची चर्चा रंगू लागलीय. पण भारतात असेही काही राष्ट्रपती होऊन गेले ज्यांनी पदावर असतानाही सर्वसामान्यांचं आयुष्य जगणं पसंत केलं......


Card image cap
मिशनऱ्यांचा विरोध डावलून शाहू महाराजांनी लावलं डॉक्टर मित्राचं लग्न
प्रसाद माळी
२६ जून २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

प्रेयसीसोबत पळून जाऊन लग्न करायचं असतं, तेव्हा आठवतो जिवलग मित्र. पण तो जिवलग मित्र एखादा राजा असेल तर? मग काय, तुमच्या लग्नाचा थाट काही औरच! असंच काहीसं घडलं होतं मिरजेच्या मिशनरी हॉस्पिटलमधल्या डॉ. विलियम वानलेस यांच्याबाबतीत आणि तो मित्र होता दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ही रोमँटिक लवस्टोरी शाहू महाराजांच्या बंडखोरीची साक्ष देते.


Card image cap
मिशनऱ्यांचा विरोध डावलून शाहू महाराजांनी लावलं डॉक्टर मित्राचं लग्न
प्रसाद माळी
२६ जून २०२१

प्रेयसीसोबत पळून जाऊन लग्न करायचं असतं, तेव्हा आठवतो जिवलग मित्र. पण तो जिवलग मित्र एखादा राजा असेल तर? मग काय, तुमच्या लग्नाचा थाट काही औरच! असंच काहीसं घडलं होतं मिरजेच्या मिशनरी हॉस्पिटलमधल्या डॉ. विलियम वानलेस यांच्याबाबतीत आणि तो मित्र होता दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ही रोमँटिक लवस्टोरी शाहू महाराजांच्या बंडखोरीची साक्ष देते......


Card image cap
रे कबिरा मान जा...
सचिन परब
२४ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.


Card image cap
रे कबिरा मान जा...
सचिन परब
२४ जून २०२१

आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......


Card image cap
अलिबाग से आया हैं क्या?
विजय चोरमारे
०२ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.


Card image cap
अलिबाग से आया हैं क्या?
विजय चोरमारे
०२ जून २०२१

इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल......


Card image cap
नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग २
लक्ष्मीकांत देशमुख
२७ मे २०२१
वाचन वेळ : १३ मिनिटं

आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.


Card image cap
नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग २
लक्ष्मीकांत देशमुख
२७ मे २०२१

आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......


Card image cap
नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग १
लक्ष्मीकांत देशमुख
२७ मे २०२१
वाचन वेळ : १२ मिनिटं

आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.


Card image cap
नेहरू विचारांचा मागोवा घेतात राज कपूरचे सिनेमे : भाग १
लक्ष्मीकांत देशमुख
२७ मे २०२१

आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......


Card image cap
शाहीर शहाजी काळे: महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेणारे कलावंत
भगवान राऊत
२७ मे २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. 


Card image cap
शाहीर शहाजी काळे: महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेणारे कलावंत
भगवान राऊत
२७ मे २०२१

मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....


Card image cap
यशवंत पेठकर: देव आनंद, प्राणला ओळख देणारे कोल्हापूरचे शिक्षक
प्रदीप गबाले
१५ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला.  चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं.


Card image cap
यशवंत पेठकर: देव आनंद, प्राणला ओळख देणारे कोल्हापूरचे शिक्षक
प्रदीप गबाले
१५ मे २०२१

कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला.  चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं......


Card image cap
प्यारे खान: ज्यांनी भारतीय असण्याचा खरा अर्थ सांगितला
अक्षय शारदा शरद
०८ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय.


Card image cap
प्यारे खान: ज्यांनी भारतीय असण्याचा खरा अर्थ सांगितला
अक्षय शारदा शरद
०८ मे २०२१

प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय......


Card image cap
विरा साथीदार : सिनेमातही चळवळ जगणारा कार्यकर्ता
रेणुका कल्पना
१५ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.


Card image cap
विरा साथीदार : सिनेमातही चळवळ जगणारा कार्यकर्ता
रेणुका कल्पना
१५ एप्रिल २०२१

‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......


Card image cap
अॅड. एकनाथराव साळवे : बुद्धाच्या मार्गावरचा अनवाणी प्रवास
अॅड. जयंत साळवे
२० मार्च २०२१
वाचन वेळ : ८ मिनिटं

चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत.  वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत.


Card image cap
अॅड. एकनाथराव साळवे : बुद्धाच्या मार्गावरचा अनवाणी प्रवास
अॅड. जयंत साळवे
२० मार्च २०२१

चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत.  वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत......


Card image cap
आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह? : रवीश कुमार (भाग १)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन.


Card image cap
आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह? : रवीश कुमार (भाग १)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१

लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन......


Card image cap
लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष : रवीश कुमार (भाग २)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग.


Card image cap
लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष : रवीश कुमार (भाग २)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग......


Card image cap
सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?
दिवाकर देशपांडे
२३ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.


Card image cap
सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?
दिवाकर देशपांडे
२३ फेब्रुवारी २०२१

भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं......


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.


Card image cap
भर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय?
कलानंद मणी
१९ फेब्रुवारी २०२१

उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......


Card image cap
स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा
रेणुका कल्पना
१८ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.


Card image cap
स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा
रेणुका कल्पना
१८ फेब्रुवारी २०२१

बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत......


Card image cap
डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
विजय चोरमारे
३० डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात.


Card image cap
डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
विजय चोरमारे
३० डिसेंबर २०२०

इतिहास संशोधक हे प्रामुख्याने इतिहासात रममाण होणारे असतात. वर्तमानाशी त्यांचा धागा जुळतोच असं नाही. डॉ. जयसिंगराव पवार हे त्याला अपवाद म्हणता येतील. इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतानाच वर्तमानातल्या राजकीय, सामाजिक घटना, घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यासंदर्भात वृत्तपत्रीय स्वरुपाचं लेखन ते करत नसले तरी समविचारी लोकांशी चर्चा करत असतात. त्याअर्थाने ते नव्या पिढीशी, नव्या प्रवाहांशी जोडून घेऊन वाटचाल करतात......


Card image cap
आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'
विनोद शिरसाठ
२६ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.


Card image cap
आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'
विनोद शिरसाठ
२६ डिसेंबर २०२०

आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......


Card image cap
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
संपत देसाई
०५ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात.


Card image cap
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
संपत देसाई
०५ नोव्हेंबर २०२०

जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात......


Card image cap
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
संजय करकरे
२१ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.


Card image cap
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
संजय करकरे
२१ ऑक्टोबर २०२०

एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......


Card image cap
संत रविदासांसारख्या महामानवांचा युटोपिया कशासाठी अभ्यासायचा? (भाग १)
डॉ. रवींद्र श्रावस्ती
१० ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!


Card image cap
संत रविदासांसारख्या महामानवांचा युटोपिया कशासाठी अभ्यासायचा? (भाग १)
डॉ. रवींद्र श्रावस्ती
१० ऑक्टोबर २०२०

स्वप्नाळूपणा, वास्तवात नसलेला आदर्शवाद असं म्हणून महापुरूषांनी मांडलेल्या युटोपियाची हेटाळणी केली जाते. खरंतर, ही हेटाळणी त्या महापुरूषांची व्यक्ती पुजा करणारे अनुयायी करत असतात. मात्र नव्या जगातल्या समाजरचनेचा पाया ठरू शकतील अशी मूल्य या संकल्पनेत आहेत. त्यामुळेच अशा नव्या जगाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने संत रविदासांसारख्या महामानवाच्या मूळ विचारांकडे, त्यांच्या युटोपियाकडे जायला हवं!.....


Card image cap
बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर (भाग २)
डॉ. रवींद्र श्रावस्ती
१० ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.


Card image cap
बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर (भाग २)
डॉ. रवींद्र श्रावस्ती
१० ऑक्टोबर २०२०

बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे......


Card image cap
योद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी 
ज्ञानेश महाराव
२८ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !


Card image cap
योद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी 
ज्ञानेश महाराव
२८ सप्टेंबर २०२०

कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....


Card image cap
ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?
रेणुका कल्पना
२० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते.


Card image cap
ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?
रेणुका कल्पना
२० ऑगस्ट २०२०

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते......


Card image cap
शाहू महाराजांशी जिव्हाळा असणाऱ्या टिळकांनी वेदोक्त प्रकरणात काय भूमिका घेतली?
प्रा. डॉ. रमेश जाधव
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत.


Card image cap
शाहू महाराजांशी जिव्हाळा असणाऱ्या टिळकांनी वेदोक्त प्रकरणात काय भूमिका घेतली?
प्रा. डॉ. रमेश जाधव
०१ ऑगस्ट २०२०

लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्यातील संबंधाबाबत त्यांच्या मतभेदांची सतत चर्चा केली जाते. मात्र, प्रबोधनकार ठाकरे आणि वा. द. तोफखाने यांच्या लेखात त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचे अनेक उल्लेख आढळतात. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अग्रलेख लिहून त्यांचं स्वागत करणारे शाहू आपल्यापर्यंत कधी पोचलेले नाहीत......


Card image cap
वारी : सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
डॉ. अजय देशपांडे
०१ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर  वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.


Card image cap
वारी : सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
डॉ. अजय देशपांडे
०१ जुलै २०२०

कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर  वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख......


Card image cap
आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.


Card image cap
आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
०१ जुलै २०२०

भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......


Card image cap
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
राजर्षी शाहू महाराज
२६ जून २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.


Card image cap
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा
राजर्षी शाहू महाराज
२६ जून २०२०

आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......


Card image cap
४६ वर्षांच्या वियोगानंतर अखेर लीलाताई त्यांच्या मुलाकडे गेल्या!
विजय चोरमारे
१६ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय.


Card image cap
४६ वर्षांच्या वियोगानंतर अखेर लीलाताई त्यांच्या मुलाकडे गेल्या!
विजय चोरमारे
१६ जून २०२०

शिक्षणतज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचं मंगळवारी १५ जूनला निधन झालं. ना. सी. फडके यांच्या कन्या आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्या पत्नी या ओळखीपल्याड त्यांनी स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. नुसती ओळखच नाही तर त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवी वाट तयार केली. आज त्या वाटेचा हमरस्ता झालाय......


Card image cap
बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
सचिन परब
०७ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.


Card image cap
बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
सचिन परब
०७ जून २०२०

कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......


Card image cap
अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ
प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन 
३१ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.


Card image cap
अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ
प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन 
३१ मे २०२०

राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.


Card image cap
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
महेश म्हात्रे
३१ मे २०२०

शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......


Card image cap
छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही
इंद्रजित सावंत 
०६ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`


Card image cap
छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही
इंद्रजित सावंत 
०६ मे २०२०

छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर लगेचच पुण्यात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. पण पुण्यात त्यांचा तसा पुतळा उभारायला नव्वद वर्षं जावी लागली. शाहूंचं निधन झालं त्या मुंबईतली पन्हाळा लॉज राजवाड्यातही त्यांचं स्मारक उभं राहिलं नाही. शाहूंच्या अनुयायांसाठी याची हळहळ कायम राहील. पण त्यामागची कारणंही शोधायला हवीत.`.....


Card image cap
ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो
चिंतामणी भिडे
३० एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.


Card image cap
ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो
चिंतामणी भिडे
३० एप्रिल २०२०

ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती......


Card image cap
इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!
प्रभा कुडके
२९ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?


Card image cap
इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!
प्रभा कुडके
२९ एप्रिल २०२०

हॉलिवूडचे अभिनेते टॉम हँक्स 'इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं म्हणाले होते. आज हे डोळे शांतपणे बंद झालेत. आपली मेल्यानंतरची एक इच्छा इरफाननं ज्येष्ठ पत्रकार प्रभा कुडके यांना एका मुलाखतीदरम्यान बोलून दाखवली होती. आज लॉकडाऊनच्या काळात त्याची ही इच्छा पूर्ण झाली असेल का?.....


Card image cap
शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!
प्रदीप गबाले
२१ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.


Card image cap
शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!
प्रदीप गबाले
२१ एप्रिल २०२०

पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी......


Card image cap
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
ज्ञानेश्वर बंडगर
१२ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा.


Card image cap
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
ज्ञानेश्वर बंडगर
१२ एप्रिल २०२०

`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा......


Card image cap
गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा
विजय चोरमारे
२० फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.


Card image cap
गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा
विजय चोरमारे
२० फेब्रुवारी २०२०

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......


Card image cap
नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर
रेणुका कल्पना
१८ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.


Card image cap
नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर
रेणुका कल्पना
१८ जानेवारी २०२०

नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे......


Card image cap
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
अक्षय शारदा शरद
११ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?


Card image cap
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
अक्षय शारदा शरद
११ जानेवारी २०२०

तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....


Card image cap
सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ
सदानंद घायाळ
०९ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. 


Card image cap
सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ
सदानंद घायाळ
०९ जानेवारी २०२०

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. .....


Card image cap
रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?
धनश्री ओतारी
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.


Card image cap
रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?
धनश्री ओतारी
०४ जानेवारी २०२०

‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......


Card image cap
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
अजित बायस
०२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.


Card image cap
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
अजित बायस
०२ जानेवारी २०२०

४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख......


Card image cap
सरयू रायः दोन मुख्यमंत्र्यांना जेलमधे घातलं, तिसऱ्याला हरवलं
सदानंद घायाळ
२४ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.


Card image cap
सरयू रायः दोन मुख्यमंत्र्यांना जेलमधे घातलं, तिसऱ्याला हरवलं
सदानंद घायाळ
२४ डिसेंबर २०१९

२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......


Card image cap
वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!
अनिरुद्ध संकपाळ
२३ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.


Card image cap
वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!
अनिरुद्ध संकपाळ
२३ डिसेंबर २०१९

गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......


Card image cap
मोहन अनपट: परिवर्तनाच्या दिंडीतला वारकरी
संपत देसाई
०७ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. 


Card image cap
मोहन अनपट: परिवर्तनाच्या दिंडीतला वारकरी
संपत देसाई
०७ डिसेंबर २०१९

इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. .....


Card image cap
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?
सदानंद घायाळ  
०५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.


Card image cap
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?
सदानंद घायाळ  
०५ डिसेंबर २०१९

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय......


Card image cap
आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट
अमोल चाफळकर
०३ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.


Card image cap
आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट
अमोल चाफळकर
०३ डिसेंबर २०१९

इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी......


Card image cap
इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
श्रीनाथ वानखडे
२७ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख.


Card image cap
इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
श्रीनाथ वानखडे
२७ नोव्हेंबर २०१९

नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख......


Card image cap
श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर
संपत देसाई
२० नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.


Card image cap
श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर
संपत देसाई
२० नोव्हेंबर २०१९

आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......


Card image cap
प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर
संजीव पाध्ये
१४ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे.


Card image cap
प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर
संजीव पाध्ये
१४ नोव्हेंबर २०१९

आज बाल दिन. सध्या सगळ्यात चर्चेत असणारं लहान मुल कुणी असेल तर ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर. फोटोग्राफर्स नेहमी तैमूरकडे लक्ष ठेवून असतात. आता मोठेपणी आपल्या खानदानाचे गुण घेऊन तैमूर पुढे जाणार का आपली वेगळीच वाट निवडणार हे पहायचं आहे......


Card image cap
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
सदानंद घायाळ
०६ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.


Card image cap
तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
सदानंद घायाळ
०६ नोव्हेंबर २०१९

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......


Card image cap
तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?
सदानंद घायाळ
०४ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय.


Card image cap
तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?
सदानंद घायाळ
०४ नोव्हेंबर २०१९

विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस झालेत. सरकार कुणाचं येणार आहे हे निश्चित नाही. सत्तास्थापनेवरून बहुमताचा आकडा जवळ असलेल्या महायुतीतच बेबनाव आहे. यावर भाजप मौनाच्या भुमिकेत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून रोज नवे डाव टाकले जाताहेत. अशातच आज आरएसएसच्या लोकांशी संबंधित नागपूर तरुण भारतने उद्धव आणि ‘बेताल’ असं संपादकीय लिहिल्याने नवी चर्चा रंगलीय......


Card image cap
कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!
विजयकुमार पाटील
२५ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय.


Card image cap
कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!
विजयकुमार पाटील
२५ ऑक्टोबर २०१९

कोल्हापूरकरांचा लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत पाडापाडीचा एक नवा पॅटर्न चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत तर विद्यमान आठ आमदारांना कोल्हापूरकरांनी हायवेच्या रस्त्याने घरी बसवलंय. यात जिल्हा भाजपमुक्त करतानाच काँग्रेसच्या हाताला भक्कम साथ दिलीय. राष्ट्रवादीनेही आपलं यश टिकवलंय. कोल्हापूरकरांनी सगळ्यात जास्त फटका शिवसेनेला दिलाय......


Card image cap
सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?
सदानंद घायाळ
२३ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट.


Card image cap
सर्वांत चुरशीच्या या पाच जागांवर कोण जिंकणार?
सदानंद घायाळ
२३ ऑक्टोबर २०१९

एक्झिट पोलमुळे राज्यातल्या विधानसभा निकालाचं एक कच्चं चित्र समोर आलंय. त्यामुळे निकाल काय लागणार, कसा असणार याविषयीची उत्सुकता काही अंशी शमलीय. असं असलं तरी काही मतदारसंघातले निकाल काय असणार याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यापैकी कणकवली, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, औसा आणि साकोली या मतदारसंघांतल्या चुरशीच्या जागांचा हा रिपोर्ट......


Card image cap
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!
रेणुका कल्पना  
०९ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.


Card image cap
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!
रेणुका कल्पना  
०९ ऑक्टोबर २०१९

एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट......


Card image cap
तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई
ज्ञानेश्वर बंडगर
२९ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.


Card image cap
तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई
ज्ञानेश्वर बंडगर
२९ सप्टेंबर २०१९

आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......


Card image cap
पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच
दिशा खातू
२७ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?


Card image cap
पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच
दिशा खातू
२७ सप्टेंबर २०१९

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?.....


Card image cap
वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल
अभिजित घोरपडे
२७ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.


Card image cap
वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल
अभिजित घोरपडे
२७ सप्टेंबर २०१९

साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय. .....


Card image cap
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
सदानंद घायाळ
२३ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?


Card image cap
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
सदानंद घायाळ
२३ सप्टेंबर २०१९

शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?.....


Card image cap
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?
डॉ. दीपक मुंढे
१५ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत.


Card image cap
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?
डॉ. दीपक मुंढे
१५ सप्टेंबर २०१९

कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत......


Card image cap
सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?
मयूर बागूल
२६ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.


Card image cap
सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?
मयूर बागूल
२६ ऑगस्ट २०१९

सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश......


Card image cap
लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम
अमृता साठे
२३ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.


Card image cap
लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम
अमृता साठे
२३ ऑगस्ट २०१९

आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....


Card image cap
फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहरण
टीम कोलाज
२२ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.


Card image cap
फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहरण
टीम कोलाज
२२ ऑगस्ट २०१९

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......


Card image cap
पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही
दिशा खातू
१२ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.


Card image cap
पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही
दिशा खातू
१२ ऑगस्ट २०१९

सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो......


Card image cap
आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?
आलोक जत्राटकर  
११ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.


Card image cap
आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?
आलोक जत्राटकर  
११ ऑगस्ट २०१९

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे......


Card image cap
गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?
आशिष कुरणे
१० ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.


Card image cap
गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?
आशिष कुरणे
१० ऑगस्ट २०१९

गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही......


Card image cap
नरसी नामदेव गावात भेटलेले संत नामदेव
प्रशांत जाधव
३० जुलै २०१९
वाचन वेळ : २३ मिनिटं

नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.


Card image cap
नरसी नामदेव गावात भेटलेले संत नामदेव
प्रशांत जाधव
३० जुलै २०१९

नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश......


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?


Card image cap
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?
सचिन परब
३० जुलै २०१९

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....


Card image cap
गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग
टीम कोलाज
२७ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.


Card image cap
गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग
टीम कोलाज
२७ जुलै २०१९

आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे. .....


Card image cap
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
सदानंद मोरे
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.


Card image cap
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
सदानंद मोरे
१२ जुलै २०१९

महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......


Card image cap
संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न
रावसाहेब कसबे
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.


Card image cap
संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न
रावसाहेब कसबे
१२ जुलै २०१९

संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......


Card image cap
संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
सचिन परब
१२ जुलै २०१९
वाचन वेळ : १० मिनिटं

आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.


Card image cap
संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
सचिन परब
१२ जुलै २०१९

आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.


Card image cap
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
सदानंद मोरे
११ जुलै २०१९

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......


Card image cap
झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला
संजीव पाध्ये
११ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला
संजीव पाध्ये
११ जुलै २०१९

श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
३० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं
अक्षय शारदा शरद
२८ जून २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं.


Card image cap
३० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं
अक्षय शारदा शरद
२८ जून २०१९

आपण टीवी, न्यूजपेपरमधून हरवलेल्या लोकांविषयी वाचतो. कधी तर आपल्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनाही हरवताना पाहिलेलं असतं. पण लोक का हरवतात हे आपल्याला माहिती नसतं. कित्येक वर्ष लोक सापडत नाहीत. असेच सांगलीतले सुरेश कांबळे १९८९ ला हरवले आणि २०१९ ला सापडले. पण ते सापडल्यावर समजलं की त्यांचं नाव अब्दुल झालं होतं......


Card image cap
कोल्हापुरी ‘आमचं ठरलंय’ कॅम्पेनची इनसाईड स्टोरी
विनायक पाचलग 
१४ जून २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. 


Card image cap
कोल्हापुरी ‘आमचं ठरलंय’ कॅम्पेनची इनसाईड स्टोरी
विनायक पाचलग 
१४ जून २०१९

नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. .....


Card image cap
उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?
दिशा खातू
१२ जून २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.


Card image cap
उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?
दिशा खातू
१२ जून २०१९

सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे......


Card image cap
भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा
बाबुराव धारवाडे
२८ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.


Card image cap
भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा
बाबुराव धारवाडे
२८ मे २०१९

आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......


Card image cap
विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
दिशा खातू
२३ मे २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.


Card image cap
विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
दिशा खातू
२३ मे २०१९

नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......


Card image cap
सत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत?
डॉ. आलोक जत्राटकर
१३ मे २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.


Card image cap
सत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत?
डॉ. आलोक जत्राटकर
१३ मे २०१९

कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......


Card image cap
इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर
दिशा खातू
०३ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.


Card image cap
इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर
दिशा खातू
०३ मे २०१९

पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९
वाचन वेळ : ११ मिनिटं

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.


Card image cap
साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
सचिन परब
०२ मे २०१९

आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय......


Card image cap
एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
सचिन परब । सदानंद घायाळ
२३ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.


Card image cap
एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
सचिन परब । सदानंद घायाळ
२३ एप्रिल २०१९

देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......


Card image cap
माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?
श्रुती मधुदीप
२४ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा.


Card image cap
माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?
श्रुती मधुदीप
२४ एप्रिल २०१९

फेब्रुवारी २००९मधे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित दिल्ली ६ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांना ३ स्टारच्यावर रेटींग दिलं नाही. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली पण लोकांकडूनही ‘रटाळ सिनेमा’ असाच रिव्यू आला. रिव्यूच्या पलिकडे जाऊन माणसातल्या चांगल्या आणि वाईट बाजूचं दर्शन घडवणाऱ्या सिनेमातून आपण काय घेऊ शकतो, ते या लेखात वाचा......


Card image cap
दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
आशिष कुरणे 
२२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.


Card image cap
दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
आशिष कुरणे 
२२ एप्रिल २०१९

महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात......


Card image cap
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
संपत देसाई
१९ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.


Card image cap
जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
संपत देसाई
१९ एप्रिल २०१९

जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत. .....


Card image cap
सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत
सचिन परब
१६ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. 


Card image cap
सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत
सचिन परब
१६ एप्रिल २०१९

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. .....


Card image cap
सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?
सचिन परब
१० एप्रिल २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?


Card image cap
सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?
सचिन परब
१० एप्रिल २०१९

भाजपसाठी नागपूर, काँग्रेससाठी नांदेड, राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिवसेनेसाठी अमरावती या हमखास निवडून येणाऱ्या सीट होत्या. पण गेल्या काही दिवसांतच इथल्या दिग्गज उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. राज्यभरातल्या मतदारांचा कौल अजूनही गोंधळलेलाच आहे, असा निष्कर्ष यातून काढला तर त्यात काय चुकलं?.....


Card image cap
नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?
टीम कोलाज
०८ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.


Card image cap
नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?
टीम कोलाज
०८ एप्रिल २०१९

नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे......


Card image cap
नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य
विनोद देशमुख 
०४ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. 


Card image cap
नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य
विनोद देशमुख 
०४ एप्रिल २०१९

डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....


Card image cap
यवतमाळः निवडणुकीत शेतीऐवजी जातीचीच चर्चा ऐरणीवर!
नितीन पखाले
०२ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.


Card image cap
यवतमाळः निवडणुकीत शेतीऐवजी जातीचीच चर्चा ऐरणीवर!
नितीन पखाले
०२ एप्रिल २०१९

देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....


Card image cap
महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?
सदानंद घायाळ
२९ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.


Card image cap
महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?
सदानंद घायाळ
२९ मार्च २०१९

काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......


Card image cap
माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
संपत देसाई
२९ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट.


Card image cap
माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद
संपत देसाई
२९ मार्च २०१९

जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी एखादी घटना कुठंतरी घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात सर्वदूर उमटतात. अशा घटना वारंवार घडताहेत. काही ठिकाणी त्या जाणीवपूर्वक घडवल्या जाताहेत. आपल्या शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक आपल्याला शत्रू वाटू लागलेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषदेचा हा रिपोर्ट......


Card image cap
महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे
सदानंद घायाळ
२५ मार्च २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.


Card image cap
महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे
सदानंद घायाळ
२५ मार्च २०१९

पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......


Card image cap
काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?
टीम कोलाज
१४ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.


Card image cap
काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?
टीम कोलाज
१४ मार्च २०१९

काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......


Card image cap
राधानगरी नाबाद १११
राजेंद्र दा. पाटील
१८ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय.


Card image cap
राधानगरी नाबाद १११
राजेंद्र दा. पाटील
१८ फेब्रुवारी २०१९

राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय......


Card image cap
आजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले
टीम कोलाज
२४ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.


Card image cap
आजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले
टीम कोलाज
२४ जानेवारी २०१९

मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं......


Card image cap
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
अरुणा सबाने
२३ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.


Card image cap
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
अरुणा सबाने
२३ ऑक्टोबर २०१८

२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......