तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय.
तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय......
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......
परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला. अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं.
परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला. अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं......
शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल.
शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल......
भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे.
भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे......
१०४ या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका तुमच्या बँकेतून सगळे पैसे जातील असं सांगणाऱ्या एका पोलिसांचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांसकट सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि नंतर ती मालिकेची जाहिरात होती हे कळाल्यावर आपल्याच बावळटपणावर आपण हसलो देखील. पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. फेक न्यूज हे आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे.
१०४ या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका तुमच्या बँकेतून सगळे पैसे जातील असं सांगणाऱ्या एका पोलिसांचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांसकट सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि नंतर ती मालिकेची जाहिरात होती हे कळाल्यावर आपल्याच बावळटपणावर आपण हसलो देखील. पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. फेक न्यूज हे आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे......
भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल.
भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी......
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो......
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न.
आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न......
आज एप्रिल फूल. इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस. पण आज सोशल मीडियाच्या जमान्यात हे मूर्ख बनवणं फेक न्यूजमधून अत्यंत गंभीर आव्हान बनलं आहे. या खोट्या बातम्यांनी आज कोरोनाच्या भीतीत भर पाडलीय. नको नको ते उपाय लादले जात आहेत. म्हणून आताच्या भीतीदायक वातावरणात एप्रिल फूलच्या निमित्ताने अनर्थ घडू नये म्हणून फेक न्यूज समजून घेऊया.
आज एप्रिल फूल. इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस. पण आज सोशल मीडियाच्या जमान्यात हे मूर्ख बनवणं फेक न्यूजमधून अत्यंत गंभीर आव्हान बनलं आहे. या खोट्या बातम्यांनी आज कोरोनाच्या भीतीत भर पाडलीय. नको नको ते उपाय लादले जात आहेत. म्हणून आताच्या भीतीदायक वातावरणात एप्रिल फूलच्या निमित्ताने अनर्थ घडू नये म्हणून फेक न्यूज समजून घेऊया......
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत......
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय.
तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय. .....
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता......
मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईकनंतर आतापर्यंत आपल्या मोबाईलवर हल्ल्याचे वीडियो येतच आहेत. टीवीवर न्यूज चॅनल पाहिलात तरी एअर स्ट्राईकचे वीडियो दाखवले जातच आहेत. पण यापैकी एकही वीडियो खरा नाही. एक तर वीडियो गेममधला आहे. आपण उल्लू बनवले जात असल्याचं अल्टन्यूज या वेबसाईटने दाखवून दिलंय.
मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईकनंतर आतापर्यंत आपल्या मोबाईलवर हल्ल्याचे वीडियो येतच आहेत. टीवीवर न्यूज चॅनल पाहिलात तरी एअर स्ट्राईकचे वीडियो दाखवले जातच आहेत. पण यापैकी एकही वीडियो खरा नाही. एक तर वीडियो गेममधला आहे. आपण उल्लू बनवले जात असल्याचं अल्टन्यूज या वेबसाईटने दाखवून दिलंय......