फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत.
इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत......
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला बदनाम करण्यासाठी ‘टूलकिट’ तयार केल्याचं एक ट्विट केलं. या ट्विटला ट्विटरनं खोटेपणाचा शिक्का मारला. जगभरात खोट्या बातम्या आणि माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत सोपं माध्यम आहे. त्यावरची माहिती वाचून, बघून आपलं मत बनवणं किंवा त्यावर रिऍक्ट करणं हे प्रत्येकवेळी योग्य नसतं.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला बदनाम करण्यासाठी ‘टूलकिट’ तयार केल्याचं एक ट्विट केलं. या ट्विटला ट्विटरनं खोटेपणाचा शिक्का मारला. जगभरात खोट्या बातम्या आणि माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत सोपं माध्यम आहे. त्यावरची माहिती वाचून, बघून आपलं मत बनवणं किंवा त्यावर रिऍक्ट करणं हे प्रत्येकवेळी योग्य नसतं......
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही......
वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?
वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?.....
भारतातल्या फेसबूकच्या धोरणप्रमुख आंखी दास यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतात भाजप आणि उजव्या विचारसरणीची वाढ व्हावी यासाठी फेसबूकमधे राहून धोरणं राबवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रश्न एकट्या आंखी दास यांचा नाही तर भारताने मोठ्या प्रयत्नाने जपलेल्या लोकशाहीची राखण करण्याचा आहे. सोशल मीडियाच्या तालावर नाचणारी लोकशाही नको असेल तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याविषयी लेखक राहुल बनसोडे यांचं एक महत्त्वाचं फेसबूक टिपण.
भारतातल्या फेसबूकच्या धोरणप्रमुख आंखी दास यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतात भाजप आणि उजव्या विचारसरणीची वाढ व्हावी यासाठी फेसबूकमधे राहून धोरणं राबवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रश्न एकट्या आंखी दास यांचा नाही तर भारताने मोठ्या प्रयत्नाने जपलेल्या लोकशाहीची राखण करण्याचा आहे. सोशल मीडियाच्या तालावर नाचणारी लोकशाही नको असेल तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याविषयी लेखक राहुल बनसोडे यांचं एक महत्त्वाचं फेसबूक टिपण......
भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे.
भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे......
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात.
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात......
सोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली?
सोशल नेटवर्किंग साईटचा बाप म्हणजे मार्क झुकेरबर्ग याचा आज जन्मदिन. त्याने फेसबुकसारखं कम्युनिकेशनचं एक एडवान्स टुल बनवलं. पण आज ही साईट एक कंपनी झालीय. एक मोठा उद्योग उभा केलाय. जवळपास प्रत्येक देशात एक ऑफिस आहे. प्रत्येक देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतंत्रपणे काम सुरुय. तर या सगळ्यांची सुरवात कशी झाली?.....
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही......
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?.....
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......
काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय.
काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय......
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय......