स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?.....
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......