शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?
शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?.....
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत.
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत......
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय.
आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय......