यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.
यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय......
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.
वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील......