मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरु केली. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की त्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना कँडी यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे.
मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम थॉमस कँडी यांनीच सुरु केली. मराठी भाषेला आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कँडी यांचं कार्य इतकं मोठंय की त्या काळाला ‘कँडीयुग’ म्हटलं गेलंय. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना कँडी यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्यात. अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी 'ल'चा वापर करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राज्य भाषा विभागाने जारी केलेत. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी हिंदी भाषिकसह सर्व राज्यांना 'ळ' या अक्षराचा वापर योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्यात. अक्षरांची भाषिक देव-घेव सुरू असताना मराठीवरचा 'हिंदी'चा प्रभाव टाळण्यासाठी 'ल'चा वापर करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राज्य भाषा विभागाने जारी केलेत. लिपी- वर्णमालेच्या सुधारणांनी भाषा प्रभावी होत नाही. त्यासाठी भाषेचा कालानुरूप वापर आवश्यक असतो......
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो......
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.
आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत......
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे.
सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे......
सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग.
सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग......
जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला.
जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला......
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत.
मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात उदंड प्रेम असलं तरी आपण फक्त भाषेच्या राजकारणावरच समाधान मानतो. ज्ञानभाषा म्हणून मराठीची जडणघडण होण्यासाठी मराठीत जे लिहिले जायला हवं, ते लिहिलं जातंय की नाही हे आपण पाहत नाही. एखाद्या विषयांत संशोधनपूर्वक नवं लेखन करणं सोडाच पण मराठीत बरी पाठ्यपुस्तकंही आपल्याला निर्माण करता येत नाहीत......
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय.
पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. .....
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही......
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय......
इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच बुद्धिवंतांनी मान्यता दिली. पण आता गेल्या काही दशकांत इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल. ते पुस्तक आता मराठीत आलंय.
इंग्रजी राजवटीच्या प्रेरणेतून इस्लामी समाजक्रांती आणि मुस्लिम राजवटीचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे इस्लाम आणि मुस्लिम समाजाच्या शत्रूभावी मीमांसेलाच बुद्धिवंतांनी मान्यता दिली. पण आता गेल्या काही दशकांत इस्लामच्या विवेकवादी आकलनाला सुरवात झालीय. याच परंपरेत मुबारकपुरी यांच्या ‘अर्ररहिकुल मक्तुम’चा उल्लेख करावा लागेल. ते पुस्तक आता मराठीत आलंय......
जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख.
जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख......
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....
कवितेतल्या एका एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उर्दूतल्या शेरमधे तर आपल्याला अनेक अर्थ सापडतात. १९ व्या शतकातले थोर शायर मोमिन-ख़ाँ-मोमिन यांच्या दोन ओळीच्या एका शेरवर तर गालिबही फिदा झाले होते. त्या शेरचा हा अन्वयार्थ.
कवितेतल्या एका एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. उर्दूतल्या शेरमधे तर आपल्याला अनेक अर्थ सापडतात. १९ व्या शतकातले थोर शायर मोमिन-ख़ाँ-मोमिन यांच्या दोन ओळीच्या एका शेरवर तर गालिबही फिदा झाले होते. त्या शेरचा हा अन्वयार्थ......
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख......
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले......
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा.
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा......