भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय.
भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय......