गेल्या वर्षी कापसाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा दुप्पट खरेदीभाव मिळाला होता. अर्थातच, कोरडवाहू शेतजमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचा पेरा केला. गेल्यावर्षी मिळालेल्या भावामुळे यावेळी खर्चही दुपटीने वाढवला गेला. पण यावर्षीचा भाव मात्र गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याहून अधिक खाली कोसळलाय. या सुलतानी संकटाने व्यथित झालेल्या मराठवाड्यातल्या एका बळीराजाची ही वायरल फेसबुक पोस्ट.
गेल्या वर्षी कापसाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा दुप्पट खरेदीभाव मिळाला होता. अर्थातच, कोरडवाहू शेतजमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचा पेरा केला. गेल्यावर्षी मिळालेल्या भावामुळे यावेळी खर्चही दुपटीने वाढवला गेला. पण यावर्षीचा भाव मात्र गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याहून अधिक खाली कोसळलाय. या सुलतानी संकटाने व्यथित झालेल्या मराठवाड्यातल्या एका बळीराजाची ही वायरल फेसबुक पोस्ट......
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट.
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट......
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे......
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले.
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे यांचं २ ऑगस्टला निधन झालं. ओल्याचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटतं तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटतं. माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते आलुरेंसारख्या माणसांनी शिकवलं. तेही मर्यादित साधन सामुग्री असताना. त्यांनी कधीही सनातनी, कर्मठपणाला जवळ फिरकू दिलं नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शिक्षणाच्या विचारातून ते सतत काम करत राहिले......
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली.
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. बाबांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचं स्वरूप वेगळं आहे. म्हणूनच ते उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. सोपा समाजवाद आणि त्यातलं तथ्य तळापर्यंत पोचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे यांनी दाखवलेल्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली......
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं......
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग......
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल.
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश......
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?.....
गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी.
गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी......
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे......
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.
आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं......
स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.
स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख......