ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे.
भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे......
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत.
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधे मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या ६ दशकांमधे इथं पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्यात. महिला आरक्षणाचा देशभर गवगवा होत असताना इथल्या नागा महिलांना राजकीय प्रतिनिधित्वासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागलीय. त्याची मुळं इथल्या नागा जमातीच्या संस्कृतीत दडलीत......
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही.
प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच तीन महिन्यांच्या आयपीएल मोसमात कोट्यावधीची कमाई होत असते. आयपीएलसारखंच महिला प्रीमियर लीग देखील खेळांडूना श्रीमंत करेल आणि क्रिकेट मंडळासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरेल यात शंका नाही......
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं.
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं......
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते.
रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे सगळ्यात जास्त झळ पोचलीय ती महिलांना. युक्रेनियन सरकारने पुरुषांना देश सोडण्याची परवानगी दिलेली नाही. हजारो महिला आणि मुलं शेजारी देशांमधे आसरा शोधण्यासाठी गेलेत. युद्धस्थितीत स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. युद्ध संपल्यानंतर, उद्ध्वस्त झालेलं घर पुन्हा उभारण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते......
महाविकास आघाडी सरकारने राज्यातल्या सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि एकच वादळ उठलं. सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला. यात महिलाही आघाडीवर होत्या. विरोध करताना याच वाईन उत्पादनाला एका मराठमोळ्या महिलेनं एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं हे आपण विसरतो.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातल्या सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि एकच वादळ उठलं. सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला. यात महिलाही आघाडीवर होत्या. विरोध करताना याच वाईन उत्पादनाला एका मराठमोळ्या महिलेनं एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं हे आपण विसरतो......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे पण क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भातला पवारांचा चेहरा हा बहुमुखी दिसतो. तसंच महात्मा फुले, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणांचा धागा पुढे नेणारा आहे......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं.
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं महत्त्वाचं साधन म्हणून आपण कायद्यांकडे पाहतो. कोर्टाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे स्त्रियांच्या अधिकारांची वेगळी उकल आपल्याला झालीय. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेले अनेक निर्णय स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत असंवेदनशील वाटावेत असेही होते. आज महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या कायद्याचा धांडोळा मांडायला हवा.
स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं महत्त्वाचं साधन म्हणून आपण कायद्यांकडे पाहतो. कोर्टाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे स्त्रियांच्या अधिकारांची वेगळी उकल आपल्याला झालीय. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेले अनेक निर्णय स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत असंवेदनशील वाटावेत असेही होते. आज महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या कायद्याचा धांडोळा मांडायला हवा......
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?.....
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे.
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे. .....
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय.
गेल्या दोन दशकांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात सातत्याने संघर्ष होतोय. तालिबानने लादलेल्या बुरसटलेल्या धार्मिक परंपरा आणि पुरुषी अस्मितेच्या प्रतिष्ठेपायी तिथल्या महिला कायम भरडल्या गेल्यात. लोकशाही सरकारमुळे त्यांना जरा कुठे मोकळा श्वास घेता येत होता. पण आता तालिबान आणि अफगाणी सरकारमधे सुरू झालेल्या शांततेच्या चर्चेनं पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय......
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी.
कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पोषणाची जबाबदारी घरातल्या स्त्रीची असते. मात्र, तिच्या पोषणाकडे आपण सतत कानाडोळाच करत आलो आहोत. भारतातल्या निम्म्याहून जास्त महिला कुपोषित आहेत. सध्या राष्ट्रीय पोषण आठवडा चालू आहे. त्यानिमित्ताने स्त्रियांच्या पोषणाची गरज समजून घ्यायला हवी......
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत......
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख......
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.
राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत......
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे......
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं.
दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं......
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं.
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. .....
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ८ मार्च हा दिवस जागितक महिला दिन म्हणून साजरा करतो. इतिहासात वेगवेगळ्या बायकांनी केलेल्या कामगिरीची आणि महिला हक्क चळवळींची आठवण काढायला हा दिवस साजरा केला जातो. आता ही आठवण काढायला ८ मार्च हीच तारीख का निवडली गेली यामागची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे......
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश......
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय.
मतदानात, मतदारांत महिलांचा टक्का वाढतोय. त्याचं सगळीकडे कौतुकही होतं. पण मतदानातला, मतदारांतला टक्का वाढत असतानाच निवडणुकीच्या रिंगणात मात्र महिलांचा टक्का वाढताना दिसत नाही. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास १२ टक्के महिलांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळालीय. सगळ्याच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना आपला हात आखडता घेतलाय......
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे.
भारतातील विशेषतः बंगालमधील स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे कामिनी रॉय. आज त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनं डूडल करून त्यांना आदरांजली वाहिलीय. डूडलवरचा चेहरा फक्त कामिनी रॉय यांचा नाही तर एकप्रकारे तो स्त्रीवादाचा चेहरा आहे......
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे.
महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यास मदत करणं या हेतूनं ११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड हा दिवस साजरा केला जातो. मुलभूत अधिकारांमधेही मुलभूत म्हणाला जावा असा सन्मानाचा अधिकार महिलांना अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी अमेरिकेतल्या महिला शास्त्रज्ञांनी केलेला 'बिअर्डेड लेडी प्रोजेक्ट' महत्वाचा आहे. .....
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय......
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल......
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?
मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?.....
सगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत? ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांना त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय.
सगळीकडे लोकसभा निवडणुकीची हवा पसरलीय. सगळ्या नाक्यावर, चौकांमधे, बस स्टॉप, ट्रेनमधे कोण निवडून येणार यावर चर्चा सुरुय. पण या निवडणुकीत महिला कुठे आहेत? ३० टक्के महिलांचं धोरण फक्त कागदावरचं आहे. सगळ्याच पक्षांनी उमेदवारी महिलांना त्यांचा वाट देण्याबद्दल मौन बाळगलंय. महाराष्ट्रात मात्र सामान्य महिला नाही पण नेत्यांच्या मुली, सुनांकडे राजकीय वारसदार म्हणून तरी बघितलं जातंय......
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......
दिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट.
दिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट......
झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत.
झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत......
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष.
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष......
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष.
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष......
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख.
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख. .....
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष.
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष......
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख.
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख. .....
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश.
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश......
आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला महिला धोरण दिलं. त्याला यावर्षी पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या धोरणाने देशभर घडवलेले बदल आणि शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या निर्णयांविषयी सांगत आहेत, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे.
आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला महिला धोरण दिलं. त्याला यावर्षी पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या धोरणाने देशभर घडवलेले बदल आणि शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या निर्णयांविषयी सांगत आहेत, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे. .....
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......