युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं.
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं......
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग......
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा.
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा......
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते......
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत......
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी.
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी......
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात......
‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय इंग्रजी मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. १९९४ ला सुरू झालेली ही मालिका आजच्या तरूणांनाही आकर्षित करते. १९ व्या शतकातील कवी खलील जीब्रान यांच्या मैत्रीवर लिहीलेल्या कवितेची प्रत्येक ओळ फ्रेंड्सशी जोडता येते. भूतकाळ आणि भविष्यकाळाचे असे धागेदोरे घेऊन ‘मी कायम तुझ्या सोबत असेन’ असं आपल्या मित्राला सांगणारं फ्रेंड्सचं शीर्षक गीत आजही कानात वाजत राहतं.
‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय इंग्रजी मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. १९९४ ला सुरू झालेली ही मालिका आजच्या तरूणांनाही आकर्षित करते. १९ व्या शतकातील कवी खलील जीब्रान यांच्या मैत्रीवर लिहीलेल्या कवितेची प्रत्येक ओळ फ्रेंड्सशी जोडता येते. भूतकाळ आणि भविष्यकाळाचे असे धागेदोरे घेऊन ‘मी कायम तुझ्या सोबत असेन’ असं आपल्या मित्राला सांगणारं फ्रेंड्सचं शीर्षक गीत आजही कानात वाजत राहतं. .....