राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय......